शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागाला आली जाग

By admin | Updated: September 16, 2014 01:34 IST

वालूर : सेलू तालुक्यातील वालूर येथील बालिकेला डेंग्युचा आजार निष्पन्न झाल्याचे वृत्त १५ सप्टेंबर रोजी प्रकाशित झाल्यानंतर जिल्हा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला

वालूर : सेलू तालुक्यातील वालूर येथील बालिकेला डेंग्युचा आजार निष्पन्न झाल्याचे वृत्त १५ सप्टेंबर रोजी प्रकाशित झाल्यानंतर जिल्हा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला व गावामध्ये जावून सर्व्हे करण्यात आला. वालूर येथील ग्रामस्थ गेल्या आठ दिवसांपासून तापीच्या आजाराने त्रस्त झाले होते. एका बालिकेवर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात डेंग्युसारख्या आजारावर उपचार करण्यात येत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये १५ सप्टेंबर रोजी प्रकाशित झाले. त्यानंतर जिल्हा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. सोमवारी सकाळी आरोग्य विभागाच्या पथकाने वालूर येथे येऊन तब्बल ३५० रुग्णांची तपासणी केली. तसेच आरोग्य विभागाच्या पथकाने घरोघरी जाऊन साठवून ठेवलेले पाणी सांडून दिले. तसेच तुंबलेल्या नाल्यातील कचरा काढून पाणी वाहते करून धूर फवारणी केली. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने तीन आरोग्य पथकांची स्थापना करण्यात आली. याद्वारे गावातील तापीच्या रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. या मोहिमेमध्ये जिल्हा आरोग्य विभागातील अधिकारी पुणेकर, कृष्णा साळवे, नवले आदी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. (वार्ताहर)वालूर गावामध्ये डेंग्युचा रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाने सोमवारी साडे तीनशे रुग्णांची तपासणी करून तीनशे रुग्णांचे रक्ताचे नमूने संकलीत केले. ४आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये सहा रुग्णांना ताप असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. ४डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून गावात स्वच्छता राखावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.