शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
3
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
4
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
5
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
6
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
7
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
8
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
9
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
10
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
11
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
12
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
13
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
14
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
15
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
16
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
17
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

दररोज १० ते १५ जणांच्या नशिबी शिवभोजन थाळीही राहत नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:17 IST

गोरगरीब नागरिकांची जेवणासाठी आबाळ होऊ नये, या उद्देशाने शासनाने शिवभोजन थाळी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ठरावीक कोट्यापर्यंत ...

गोरगरीब नागरिकांची जेवणासाठी आबाळ होऊ नये, या उद्देशाने शासनाने शिवभोजन थाळी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ठरावीक कोट्यापर्यंत मोफत भोजन दिले जाते. लॉकडाऊनचा काळ लक्षात घेऊन शासनाने शिवभोजन थाळीचा कोटा वाढविला आहे. मात्र, तरीही दररोज येथील शिवभोजन थाळी केंद्रावरून सरासरी १५ ते २० जण उपाशीपोटीच परत जात आहेत. त्यामुळे या नागरिकांच्या भोजनाचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

२५ जण उपाशीपोटी परतले

बसस्थानक केंद्र : येथील केंद्रावर दररोज असलेल्या कोट्यापेक्षा अधिक लाभार्थी शिवभोजनासाठी येतात. मात्र, कोटा संपल्याने दररोज १० ते २० जण परत जातात. रविवारीदेखील कोट्यापेक्षा अधिक लाभार्थी केंद्रात दाखल झाले होते.

नवा मोंढा केंद्र : येथील केंद्रावर रविवारी ४१५ जणांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला. मात्र, कोटा कमी पडत असल्याने दररोज १५ ते २० लाभार्थी परत जातात. सुटीच्या दिवशी ही संख्या अधिक असते. त्यामुळे अनेकांना योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागते.

रोज २५ हजार जणांचे पोट भरते; बाकीच्यांचे काय?

जिल्ह्यात दररोज सुमारे २५ हजार नागरिकांना शिवभोजन थाळीचा लाभ मिळतो.

जिल्हाभरात दररोज ८ ते १० हजार नागरिक उपाशी राहतात, त्यांचे काय?