शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान होऊनही शेतकरी मदतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:27 IST

परभणी: पालम तालुक्यातील शेख राजूर येथील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे नुकसान ...

परभणी: पालम तालुक्यातील शेख राजूर येथील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे नुकसान होऊनही राज्य शासनाच्या मदतीपासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी शेख राजूर येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे पालम तालुक्यातील बहुतांश गावामध्ये मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. तालुक्यातील पारवा येथील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने प्रशासनाने हे गाव अतिवृष्टी अनुदानामध्ये समाविष्ट केले; परंतु, पारवा येथून २ कि.मी. अंतरावर असलेल्या शेख राजूर येथील शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही कृषी विभाग व महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे मदतीपासून वंचित रहावे लागले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याकडे लक्ष देऊन शेख राजूर येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी सदाशिव पवार, रंगनाथ कल्याणकर, प्रसाद आसले आदींनी एका निवेदनाद्वारे केली आहे.