शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

जास्तीचे पाणीदेखील आरोग्याला अपायकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:20 IST

शरीरात पाणी कमी पडले तर शरीराच्या रचनेनुसार प्रत्येक वयोगटाने दिवसाला २ ते ३ लीटर पाणी प्यावे. तेही दिवसभरात ठराविक ...

शरीरात पाणी कमी पडले तर

शरीराच्या रचनेनुसार प्रत्येक वयोगटाने दिवसाला २ ते ३ लीटर पाणी प्यावे. तेही दिवसभरात ठराविक अंतराने. मात्र, पाण्याचे प्रमाण कमी पडले तर शरीर थकते. यातून डिहायड्रेशन होते. शरीराला थकवा जाणवू नये, यासाठी संतुलित आहार आणि पाणी यांचे प्रमाण सारखे असावे.

शरीरात पाणी जास्त झाले तर

वैद्यकीय शास्त्रानुसार प्रत्येकाला अतिरिक्त पाणी पिण्याची गरज नाही. प्रत्येकाची गरज वेगवेगळी असते. अति प्रमाणात पाणी प्यायल्याने विविध आजारांना आमंत्रण मिळते. यातून काहींना वात, कफ, सर्दी यांसारखे दोष शरीरात निर्माण होतात.

तज्ज्ञ काय म्हणतात...

जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यावर किडनीवर परिणाम होतो. सकाळी झोपेतून उठल्यावर आणि रात्री झोपताना फक्त कोमट पाण्याचे सेवन करावे. यामुळे पचनक्रिया सुरळीत राहाते. अति पाणी प्यायल्याने अग्निमंद होतो. यामुळे भूक लागत नाही. अवेळी पाणी पिणे टाळावे. - डाॅ. नरेंद्र ब्रम्हपूरकर, आयुर्वेद तज्ज्ञ.

कोणी किती पाणी प्यावे

वयोगट दिवसाला किती पाणी (लीटर)

नवजात ५ ते ६ कप

१२ वर्षांपर्यंत २.५

१६ ते २९ २.५

३१ ते ४० ३

४१ ते ६० ३

६१ पेक्षा जास्त २.५