शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

कोरोनाच्या नियमांसाठी जिल्हाधिकाऱ्यांची गांधीगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:18 IST

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मास्कचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर मागील काही दिवसांपासून ...

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मास्कचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर मागील काही दिवसांपासून प्रशासन दंडात्मक कारवाई करीत आहे. परंतु, तरीही या सूचनांचे पालन होत नसल्याने सोमवारी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, मनपा आयुक्त देवीदास पवार यांनी बाजारपेठ भागात फिरून नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले. ज्या नागरिकांनी मास्कचा वापर केला नाही, अशा नागरिकांचा गुलाबपुष्प आणि मास्क देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ‘मी जबाबदार’ या बिल्ल्यांचे वाटप केले. यापुढे मास्कचा वापर केला नाही तर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी यावेळी दिला. शहरातील दर्गा रोड, शिवाजी चौक, गुजरी बाजार, जनता मार्केट, जुना मोंढा, ग्रँड कॉर्नर आदी भागात पायी फिरून जिल्हाधिकाऱ्यांनी ही गांधीगिरी केली. प्रशासनाच्या या अनोख्या मोहिमेची शहरात दिवसभर चर्चा होती. दरम्यान, यापुढे जर मास्कचा वापर केला नाही तर कडक कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.