शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

परभणी येथे जैन बंधू पत्रकारिता पुरस्कार वितरण:समृद्ध मराठवाड्यासाठी चिंतन करण्याची गरज- मालकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 23:14 IST

पूर्वी मराठवाडा प्रदेश हा जगाशी व्यवहार करणारा प्रदेश होता. त्यामुळे या प्रदेशाला समृद्ध प्रदेश म्हणून ओळखले जात होते. मात्र हीच समृद्धी आज लोप पावली असून मराठवाड्याला पुन्हा समृद्ध करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन चिंतनाची गरज आहे, असे प्रतिपादन पत्रकार यमाजी मालकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: पूर्वी मराठवाडा प्रदेश हा जगाशी व्यवहार करणारा प्रदेश होता. त्यामुळे या प्रदेशाला समृद्ध प्रदेश म्हणून ओळखले जात होते. मात्र हीच समृद्धी आज लोप पावली असून मराठवाड्याला पुन्हा समृद्ध करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन चिंतनाची गरज आहे, असे प्रतिपादन पत्रकार यमाजी मालकर यांनी केले.येथील हेमराज जैन प्रतिष्ठानच्या वतीने ९ आॅक्टोबर रोजी जैन बंधू पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्यात पत्रकार यमाजी मालकर यांना यावर्षीचा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी खा.डॉ.गोपाळराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून नॅचरल शुगर लि.चे संस्थापक बी.बी. ठोंबरे उपस्थित होते. व्यासपीठावर आ.डॉ.राहुल पाटील, प्राचार्य डॉ.वामनराव जाधव, कवि प्रा.इंद्रजीत भालेराव, अ‍ॅड. अशोक सोनी, अनिल जैन, विमल जैन, अंजली मालकर, सुनील जैन, निखील जैन यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ.गोपाळराव पाटील यांनी हेमराज जैन यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. देशातील उपलब्ध साधन संपत्तीचा वापर करुन बेरोजगार व शेतकऱ्यांचेही प्रश्न सोडविता येतील, असेही ठोंबरे म्हणाले. प्रा.इंद्रजीत भालेराव यांनी हेमराज जैन प्रतिष्ठानची भूमिका विषद केली. अनिल जैन यांनी प्रास्ताविक केले. प्रा.डॉ.प्रशांत मेने यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. अजीत मातेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.सचिन खडके यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य पी.एस. डोळे, मुख्याध्यापिका कंधारकर, प्राचार्य संजय जोशी, उपप्राचार्य डॉ.शामसुंदर वाघमारे, डॉ.एन.व्ही.सिंगापूरे आदींनी प्रयत्न केले.

टॅग्स :parabhaniपरभणीJournalistपत्रकार