शहरं
Join us  
Trending Stories
1
कोसळल्या धारा...! केरळमध्ये मान्सून दाखल झाला; महाराष्ट्रात कधी पोहोचणार...
2
'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
3
पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी
4
अरे देवा! तरुणाला चष्मा न लावणं पडलं महागात; ५०० रुपयांऐवजी गमावले तब्बल ९० हजार
5
ट्रम्पच्या 'त्या' निर्णयामुळे बेल्जियमच्या भावी राजकुमारीचे शिक्षण धोक्यात; कोण आहे एलिझाबेथ?
6
'हयगय केली जाणार नाही', IG जालिंदर सुपेकरांचं नाव चर्चेत, अजित पवारांचा कारवाईचा इशारा
7
कोरोना का वाढतोय? लसीचा प्रभाव संपला की अन्य काही...; २०१९ मध्ये जेव्हा पहिल्यांदा आलेला तेव्हा... 
8
Jyoti Malhotra : "ती गुप्तहेर नाही, फक्त एक..."; पाकिस्तानी बहीण हिरा बतूलने घेतली ज्योती मल्होत्राची बाजू
9
१०० ते १५० लोक, ६१ लॅपटॉप, ४१ मोबाईल, पुण्यात बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड
10
काळरात्र! सर्पदंशाने दोन सख्या भावंडांचा झोपेतच मृत्यू, कोयाळ गाव हादरलं
11
Operation Sindoor : चार वार अन् शत्रू झाला लाचार! भारताची अशी एअर स्ट्राईक जिने पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं 
12
Corona Virus : चिंताजनक! देशात कोरोनाचा वेग वाढतोय, ९ महिन्यांचं बाळ पॉझिटिव्ह; कोणत्या राज्यात किती रुग्ण?
13
'धुरंधर' सिनेमाचं डोंबिवलीत होतंय शूट, माणकोली पूलावरुन संजय दत्तचा व्हिडिओ व्हायरल
14
Mumbai Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी 'या' २ मार्गांवर मेगाब्लॉक, गाड्यांचं वेळापत्रकही बदलणार
15
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
16
Tarot Card: आगामी काळ प्रगतीचा, आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
18
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
19
'कान्स'च्या रेड कार्पेटवर चमकली आलिया भट, दोन्ही लूकमधून वेधलं लक्ष; चाहते म्हणाले...
20
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह

शेतकऱ्यांची लूट थांबविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:31 IST

यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सीसीआयची कापूस खरेदी बंद असल्याने ज्या शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे, त्यांना नाईलाजास्तव आडतीकडे ...

यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सीसीआयची कापूस खरेदी बंद असल्याने ज्या शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे, त्यांना नाईलाजास्तव आडतीकडे कापूस विकावा लागत आहे. या आडतीवर शेतकरी कापूस घेऊन गेल्यानंतर त्याचे पट्टीमाप झाल्यानंतर १ क्विंटल कापसामागे १ किलो कटाई धरली जात आहे. त्याशिवाय ज्या चवाळ्यामध्ये किंवा गोणीत शेतकरी कापूस आणतो, त्या चवाळ्याचे वजन सरासरी १ किलो गृहीत धरले जाते. प्रत्यक्षात मात्र त्याचे वजन २०० ते २५० ग्रॅम असते. या प्रकारे शेतकऱ्यांची लूट व्यापाऱ्याच्या मार्फत केली जात आहे. शिवाय तूर, हरभरा व कापूस खरेदीमध्येही एकूण वजनात ९०० ग्रॅमपर्यंतचे असलेले वजन ग्राह्य धरले जात नाही. यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांची लूट थांबबावी. तसेच या प्रकरणाची चौकशी करावी, अन्यथा बाजार समितीला टाळे ठोको आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांची निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनावर युवा आघाडी जिल्हाप्रमुख गजानन चोपडे, शहर प्रमुख पिंटू कदम, तालुका प्रमुख नारायण ढगे, बंडू पावडे, लक्ष्मण राठोड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.