शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
3
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
4
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
5
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
6
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
7
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
8
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
9
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
10
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
11
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
12
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
13
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
14
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
15
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
16
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
17
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

कृषी सेवा प्रतिष्ठाने सुरू ठेवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:08 IST

खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकरी खरेदीसाठी बाहेर पडतात. पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर कृषी केंद्र आणि प्रतिष्ठांनावर मोठी गर्दी होते. सध्या ...

खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकरी खरेदीसाठी बाहेर पडतात. पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर कृषी केंद्र आणि प्रतिष्ठांनावर मोठी गर्दी होते. सध्या संचारबंदीमुळे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे शेतातील पूर्व मशागतीची कामे आणि इतर कामांवर परिणाम होत आहे. बाजारपेठेतील दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांनी भाववाढ केली आहे. या माध्यमातूनही शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे.

खरीप हंगामात असा प्रकार होऊ नये, शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा मुबलक प्रमाणात व योग्य दरात मिळाव्यात यासाठी कृषीसंदर्भात असलेल्या सर्व सेवा आणि प्रतिष्ठाने दिवसभर सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे किशोर ढगे, भास्कर खटींग, उद्धव जवंजाळ, ॲड. आर. एस. शिंदे, मुंजाभाऊ लोंढे, गजानन तुरे, जाफरभाई तरोडेकर, केशव आरमळ आदींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.