शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
२३ वर्षांनी अमेरिकन पत्रकाराला मिळाला न्याय; भारतानं पाकिस्तानवर हल्ला करत घेतला बदला
3
सीमेपासून समुद्रापर्यंत... भारताचे नियोजन पाहून पाकिस्तानला भरली धडकी!
4
"शत्रूला त्याची जागा दाखवण्याची वेळ आली...", मधुगंधा कुलकर्णीची देशभक्तीवरील पोस्ट चर्चेत
5
टीव्ही अभिनेत्याचं कुटुंब जम्मूमध्ये; रात्री घाबरुन पोस्ट करत म्हणाला, "मी देशाबाहेर..."
6
मोठी बातमी! ट्रान्स-हार्बर लोकल ट्रेन सेवा अनिश्चित काळासाठी बंद, तुर्भेजवळ गर्डर पडण्याचा धोका
7
“पाकचा खात्मा करण्यास भारतीय सैन्याला यश मिळो”; गुवाहाटीत कामाख्या देवीला साकडे, विशेष पूजा
8
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची मित्रराष्ट्रांकडे मदतीची याचना, अधिकचं कर्ज मागितलं
9
Stock Market Today: मोठ्या घसरणीसह उघडल्यानंतर शेअर बाजार स्थिरावला, निफ्टीमध्येही २०० अंकांची घसरण
10
IMF Bailout Package to Pakistan : रात्रभर मिसाईल्सनं ठोकलं, आता पाकिस्तानला उपाशी मारण्याची तयारी; ११ हजार कोटींची खैरात मिळणार नाही?
11
India Pakistan: पाकिस्तानच्या कुरघोड्यांमुळे सीमेवर तणाव वाढला, भारतातील २४ विमानतळे बंद
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वे हाय अलर्टवर; अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी
13
Operation Sindoor : राजनाथ सिंह घेणार मोठी बैठक, तिन्ही लष्करप्रमुख आणि सीडीएस राहणार उपस्थित!
14
India-Pakistan Conflict: बलुचिस्तान मुक्त झाला! भारताच्या कारवाईदरम्यान मोठा दावा; दिल्लीत दूतावास उघडण्याची मागणी
15
४१ वर्षीय मराठमोळा अभिनेता करतोय परिक्षेची तयारी, काही दिवसांनी आहेत पेपर, म्हणतो - "मला चांगलं करायचं आहे…"
16
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
17
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
18
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
19
Operation Sindoor: युद्धजन्य स्थिती, अस्वस्थ मनस्थिती; सैनिकांसाठी स्वामींना कळकळीने करा 'ही' प्रार्थना!
20
Mother's Day 2025: आईला द्या ५ स्कीममध्ये गुंतवणूक करुन गिफ्ट; लोकही म्हणतील, मुल असावं तर असं!

तंटामुक्ती योजनेला उतरती कळा

By admin | Updated: May 2, 2017 04:45 IST

राज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेला जिल्ह्यात उतरती कळा लागली असून, तंटामुक्त गावांची संख्या

प्रसाद आर्वीकर /परभणीराज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेला जिल्ह्यात उतरती कळा लागली असून, तंटामुक्त गावांची संख्या घटत चालली आहे़ २०१६-१७मध्ये योजनेला १० वर्षे पूर्ण होत आहेत़ग्रामीण भागात छोट्या छोट्या कारणावरून होणारे तंटे पोलीस ठाण्यापर्यंत न पोहचता गाव पातळीवरच मिटावेत आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने योजनेची अंमलबजावणी करण्यात आली़ पहिल्याच वर्षी जिल्ह्यातील तंटामुक्त गाव समित्यांकडे १० हजार ५४२ तंटे दाखल झाले़ त्यापैकी ४ हजार ६८४ प्रकरणांमध्ये समेट घडवून ते गावपातळीवरच मिटविण्यात आले़ गेल्या १० वर्षांतील योजनेचा आढावा घेतला असता आता योजनेला अल्पसा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे़ २०१०-११ या वर्षांत योजनेला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला़ या वर्षामध्ये ४६ गावे पुरस्कार प्राप्त ठरली होती़ त्यानंतर मात्र गावे कमी कमी होत आहेत. २०१२-१३मध्ये ४५ गावांना ‘तंटामुक्त गाव’ पुरस्कार मिळाला़ २०१३-१४मध्ये ३६, २०१४-१५मध्ये २०, २०१५-१६मध्ये अवघ्या चार गावांना तंटामुक्त गाव पुरस्कार मिळाला आहे़दाखल तंट्यांची संख्याही घटलीतंटामुक्त गाव योजनेला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच वर्षी या समित्यांकडे १० हजार ५४२ तंटे दाखल झाले़ मागील वर्षी केवळ ५ हजार १६ तंटे दाखल झाले.