शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
3
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
4
छोट्या दुकानदारांनी UPI QR कोड काढले, बंगळुरूतील प्रकारानंतर व्यापारी भयभीत, नेमकं काय घडले?
5
घागर भरुनी, दही दूध लोणी विकून...! ही कंपनी २०३५ कोटी रुपयांचा IPO आणणार, सेबीच्या हातात कागदपत्र सोपविले...
6
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर किती GST आकारणार? सरकारने संसदेत दिले उत्तर
7
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
8
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?
9
गुरुपुष्यामृतयोग म्हणजे काय? अशुभतेपासून रक्षण, पुण्य फलदायी लक्ष्मी पूजन; सुख-सुबत्ता वृद्धी
10
सीक्रेट मैत्री! 'या' इस्लामिक राष्ट्रानं भारताशी साधली जवळीक; पाकिस्तानसह तुर्कीलाही मोठा धक्का
11
टॅरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
12
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
13
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
14
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल
15
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
16
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
17
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
18
स्वत:च्या कार घेऊन आता ट्रेनने जाता येणार गोव्याला! कसं? जाणून घ्या...
19
Deep Amavasya 2025: दीप पूजन शास्त्रोक्त विधीने कसे करावे आणि दिव्यांची कोणती आरती म्हणावी जाणून घ्या
20
"आपण भारतात राहतो, बंदूक घेऊन ठेवावी लागेल", प्रेग्नंसीवेळी घाबरलेली रिचा चड्डा; कारण काय?

कोरडा दुष्काळ जाहीर करावा

By admin | Updated: July 17, 2014 00:25 IST

पूर्णा : राज्यकर्ते हे शेतकऱ्यांची मुले असून, त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आजही रडत आहे़

पूर्णा : राज्यकर्ते हे शेतकऱ्यांची मुले असून, त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आजही रडत आहे़ सहकारी साखर कारखान्यातून मिळणारे उत्पन्न कोट्यवधींच्या घरात असून, हे कारखाने तोट्यात कसे जातात, असा सवाल उपस्थित करीत मुख्यमंत्र्यांनी राज्यामध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आ़ बाळा नांदगावकर यांनी केली़ गंगाखेड विधानसभा मतदार संघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गट अध्यक्ष, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांचा मेळावा १५ जुलै रोजी पूर्णा येथे पार पडला़ या मेळाव्यास आ़ बाळा नांदगावकर, माजी आ़ रोहिदास चव्हाण, मनसे सरचिटणीस अविनाश अभ्यंकर, जिल्हाध्यक्ष बालाजी मुंडे, बालाजी देसाई, महिला जिल्हाध्यक्ष सुशिला चव्हाण, प्रशांत कापसे, सचिन पाटील, उपसभापती नंदकुमार डाखोरे, दत्ता गायकवाड, धनंजय भेंडेकर आदी उपस्थित होते़ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आ़ नांदगावकर म्हणाले, प्रत्येक उमेदवार हे राज ठाकरे आहेत असे समजून संघटनेसाठी एकदिलाने कामाला लागा़ माजी आ़ रोहिदास चव्हाण म्हणाले, राज्यातील जनतेला नवा पर्याय म्हणून मनसे पुढे येत आहे़ जिल्हाध्यक्ष बालाजी मुंडे, बालाजी देसाई यांचीही यावेळी भाषणे झाली़ प्रशांत कापसे यांनी प्रास्ताविक केले़ यावेळी पूर्णा तालुकाध्यक्ष राम मोरे, शहराध्यक्ष माऊली कदम, संदीप अळनुरे, चंद्रकांत लोखंडे, सदानंद फड, किशोन देसाई, गणेश कदम, बालाजी डाखोरे, दशरथ काळबांडे, शिवहार सोनटक्के, मयूर दर्गू, राज ठाकर, जगदेव सोनटक्के, त्र्यंबक बोबडे, नामदेव कदम आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते़ (प्रतिनिधी)मनसेचे शक्ती प्रदर्शनया मेळाव्याच्या निमित्ताने मनसेने पूर्णा शहरात रस्त्यालगत कमानी, झेंडे उभारून आणि झिरो टी पॉर्इंटपासून मोटारसायकल रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले़