शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

भारतीय किसान संघाचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:23 IST

शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी दर देण्याबाबतचा कायदा करावा, अशी मागणी भारतीय किसान संघाच्या वतीने केंद्र शासनाकडे करण्यात आली ...

शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी दर देण्याबाबतचा कायदा करावा, अशी मागणी भारतीय किसान संघाच्या वतीने केंद्र शासनाकडे करण्यात आली होती. ही मागणी मंजूर करण्यात आली नाही. शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टिकोनातून विचार केला जात नाही. सरकारने हमी दर ठरवून ही त्या दराने शेतमालाची खरेदी होत नाही. तसेच शेतकऱ्यांचा शेतमाल बाजार समितीत, बाजार समितीच्या बाहेर किंवा सरकारने खरेदी केला तरी घोषित केलेल्या हमीदर पेक्षा कमी किमतीवर खरेदी केल्यास गुन्हा मानण्यात येईल, या दृष्टिकोनातून कठोर कायदे बनविणे आवश्यक आहे. या अनुषंगाने ११ ऑगस्ट रोजी पंतप्रधानांना पत्र पाठवूनही त्यांची दखल घेतली जात नसल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी सकाळी ११ वाजता भारतीय किसान संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रांत उपाध्यक्ष ॲड. सुभाषराव देशमुख, जिल्हाध्यक्ष नामदेव बुचाले, उपाध्यक्ष सुंदरराव शिंदे, डिगंबर काळे, जिल्हामंत्री बळवंत कौसडीकर, प्रकाश देशपांडे, मोहन आडे, भास्कर चौधरी, सुरेश नाईक, भानुदास शिंदे, डिगांबर लाड, लक्ष्मण सीताब, सुंदरराव शिंदे आदींनी आंदोलनात सहभाग नोंदविला. १० दिवसात याबाबत कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा देण्यात आला आहे.