शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

CoronaVirus : वा रे प्रशासन ! भर उन्हात माळरानावर केले ४२ जणांना क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 16:39 IST

42 ऊसतोड कामगार लहान मुलांसह भर उन्हात डोंगरावर राहण्यास मजबूर

ठळक मुद्देगावकऱ्यांनी गावात घेण्यास दिला नकार 

जिंतूर : तालुक्यातील वरुड नरसिंह येथे सांगलीहून आलेल्या ऊसतोड कामगारांना गावातील शाळेत क्वारंटाईन करण्यास ग्रामस्थांनी नकार दिला. यामुळे ४२ ऊसतोड कामगार दोन दिवसापासून कसलाही निवारा नसताना डोंगरावर राहण्यास मजबूर झाले आहेत.

तालुक्यातील वरुड नरसिह  येथील 42 ऊस तोड कामगार सांगली जिल्ह्यातील माढा येथे साखर कारखान्यात ऊसतोड कामगार म्हणून काम करत होते.  23 एप्रिल रोजी हे सर्व कामगार ट्रॅक्टरद्वारे जिंतूरला आले, प्रशासनाने त्यांना ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून वरून  नरसिह येथील शाळेमध्ये क्वारेंटाईन केले. परंतु गाववकर्‍यांनी व  ग्रामसेवक, पोलीस पाटील ,तंटामुक्ती अध्यक्ष ,सरपंच , तलाठी यांनी शाळेत क्वारंटाईन करण्यास विरोध केला. तसेच जिल्हा परिषद शाळेमध्ये क्वारेंटाईन करण्याऐवजी गावाच्या बाहेर दीड  किलोमीटर अंतरावरील डोंगरावर जाण्याचा सल्ला दिला. गावापासून दूर दीड किमी अंतरावर असणाऱ्या डोंगर-माळावर कसलीही सुविधा नसताना नाईलाजाने राहाव लागत आहे.

ना निवारा ना अन्न पाण्याची सोययेथे निवारा,पाणी,वीज,जेवण याची कसलीच व्यवस्था नाही. सावलीसाठी एका झाडाचा आसरा घेत ते दिवस काढतात तर रात्री अंधारात ओसाड माळरानावर झोपातात. तहान लागल्यास बाजुच्या शेतातील जनावरांसाठी साठवलेले शेवाळेयुक्त हौदातील पाणी प्यायचं असे विदारक चित्र आहे. यामुळे महिला, लहान मुले यांचे प्रचंड हाल होत आहेत. ही देखील माणसं आहेत, याची जाणीव ना प्रशासनाला ना ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना, ग्रामसेवकांना आहे. 

समितीवर कारवाई कराया सर्व प्रकरणाला गावातील सरपंच व ग्रामसेवक ,पोलीस पाटील, तलाठी, तंटामुक्त अध्यक्ष, ही कमिटी जवाबदार आहे. ग्रामसेवक व तलाठी यांनी किमान शासनाने प्रतिनिधी म्हणून सर्व बाबीकडे लक्ष देणे गरजेचे असताना असा घाणेरडा प्रकार झाला. या सर्वावर कठोर कारवाई करण्याची मागणी आपत्ती व्यवस्थापन सेवा समितीच्या वतीने करण्यात येत आहे. यासंदर्भात गटविकास अधिकारी कांबळे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता व्ह्हो्उ शकला नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी