शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

CoronaVirus : परभणीकरांना मोठा दिलासा; दिल्लीहून परतलेल्या तिघांचेही अहवाल निगेटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 13:11 IST

परभणीकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

परभणी : दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेल्या परभणी शहरातील तिन्ही व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे परभणीकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

दिल्ली येथे झालेल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर अलर्ट झालेल्या जिल्हा प्रशासनाने परभणी जिल्ह्यातून किती नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले, याची माहिती घेतली असता परभणीतील तिघे दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन परभणीत आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर या तिन्ही जणांना जिल्हा रुग्णालयात आणून मंगळवारी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच त्यांचे स्वॅब घेऊन ते पुणे येथील प्रयोगशाळेत त्याच दिवशी  पाठविण्यात आले होते. 

या संदर्भातील अहवाल गुरुवारी सकाळी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. त्यामध्ये तिन्ही जणांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यामुळे परभणीकरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. या तिन्ही जणांच्या संपर्कात जिल्ह्यातील पाच जण आले होते. त्यापैकी एक जण राजस्थानमध्ये गेला असून, अन्य चार जणांचे स्वॅबही घेऊन ते पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल गुरुवारी सायंकाळी किंवा शुक्रवारी सकाळी मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी