शहरं
Join us  
Trending Stories
1
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
2
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
3
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
4
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
7
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
8
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
11
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
12
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
13
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
14
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
15
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
16
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
17
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
18
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
19
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
20
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल

कोरोनाने तीन रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:20 IST

परभणी : कोरोनाच्या संसर्गामुळे उपचार घेणाऱ्या ३ रुग्णांचा ८ मार्च रोजी मृत्यू झाल्याने जिल्हावासीयांच्या चिंता वाढली आहे, तसेच सोमवारी ...

परभणी : कोरोनाच्या संसर्गामुळे उपचार घेणाऱ्या ३ रुग्णांचा ८ मार्च रोजी मृत्यू झाल्याने जिल्हावासीयांच्या चिंता वाढली आहे, तसेच सोमवारी नवीन १९ रुग्णांची जिल्ह्यात भर पडली आहे.

मागच्या तीन-चार आठवड्यांपासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रशासन प्रतिबंधात्मक उपाय करीत असले, तरी रुग्णसंख्या मात्र वाढतच आहे. त्यातच ८ मार्च रोजी खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोन महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात चिंता निर्माण झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता ३३४ वर पोहोचली आहे.

सोमवारी आरोग्य विभागाला ५९७ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआरच्या ४७० अहवालांमध्ये ४ जण आणि रॅपिड टेस्टच्या ११२ अहवालांमध्ये १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्यात आता एकूण ८ हजार ८७९ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ८ हजार २३७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ३०८ रुग्ण उपचार घेत आहेत. शहरातील आयटीआय हॉस्पिटलमध्ये ८२ आणि खासगी रुग्णालयात ६८ रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे, १५६ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

या भागात झाली रुग्णांची नोंद

परभणी शहरातील काकडेनगर, सर्वोदयनगर, विद्यानगर, गुलमोहर कॉलनी, गव्हाणे रोड, सहकारनगर, रामकृष्णनगर, बँक कॉलनी, एकनाथनगर, सागरनगर, तसेच तालुक्यातील आर्वी येथे तीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे, जिंतूर तालुक्यातील बोरी, जिंतूर शहरातील दगड चौक, हुतात्मा स्मारक परिसर, मानवत शहरातील गोदू गल्ली या ठिकाणीही सोमवारी रुग्ण आढळले आहेत.