शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

ढगाळ वातावरणाचा अस्थमा रुग्णांना धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:23 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क परभणी : ढगाळ वातावरण विषाणूंसाठी पोषक असल्याने या काळात साथरोग बळावतात. याच काळात अस्थमाच्या रुग्णांनाही श्वसनाचे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

परभणी : ढगाळ वातावरण विषाणूंसाठी पोषक असल्याने या काळात साथरोग बळावतात. याच काळात अस्थमाच्या रुग्णांनाही श्वसनाचे त्रास वाढतात तसेच या रुग्णांमध्ये सर्दी-खोकला बऱ्याच काळापर्यंत राहतो. त्यामुळे अस्थामाच्या रुग्णांनी या काळात स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी.

या घटकांपासून राहावे दूर

अस्थमाच्या रुग्णांना काही घटकांपासून नेहमीच त्रास होतो. त्याला ट्रीगर्स असे म्हणतात. त्यात ढगाळ वातावरणाबरोबरच धूळ, उदबत्तीचा वास, फुलांचा वास, थंड हवा यामुळे दम्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा घटकांपासून रुग्णांनी दूर राहावे.

बालकांमध्ये अस्थमा

अलीकडच्या काळात बालकांमध्येही अस्थमाच्या समस्या अधिक प्रमाणात जाणवू लागल्या आहेत. एखाद्या विषाणूचा वारंवार संसर्ग झाल्यास हा त्रास उद्भवतो. अशावेळी मुलांसाठी काही लसी उपलब्ध आहेत. त्या घेतल्या पाहिजेत.

ही घ्या काळजी

अस्थमाचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. अस्थमासाठी इन्फेक्ट करणारे घटक शोधून त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केल्यास हे रुग्ण सर्वसाधारण नागरिकांप्रमाणे राहू शकतात.

ढगाळ वातावरण हे विषाणूंसाठी पोषक असल्याने अनेक संसर्गजन्य आजार या काळात बळावतात. त्यात श्वसनाचा त्रासदेखील वाढतो. त्यामुळे या रुग्णांनी काळजी घ्यायला हवी. अस्थमा असलेल्या व्यक्तींचे पांघरुण दर पंधरा दिवसांनी उकळत्या पाण्यात स्वच्छ धुणे आवश्यक आहे.

- डॉ. रुपेश नगराळे, हृदयरोग तज्ज्ञ