शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

‘संपत्तीपेक्षा संस्काराने संतती सदाचारी’

By admin | Updated: May 14, 2014 01:13 IST

त्र्यंबक वडसकर पोखर्णी नृ. संपत्तीपेक्षा संतती महत्त्वाची असते. आपण कितीही पैसा खर्च केला तरी संस्कार विकत घेता येत नाहीत. संस्काराने संतती सदाचारी होते.

संपत्तीपेक्षा संतती महत्त्वाची असते. आपण कितीही पैसा खर्च केला तरी संस्कार विकत घेता येत नाहीत. संस्काराने संतती सदाचारी होते म्हणून मुलांवर चांगले संस्कार होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ह.भ.प.अच्युत महाराज दस्तापूरकर यांनी व्यक्त केले. श्रीक्षेत्र पोखर्णी नृसिंह येथे आयोजित नृसिंह जन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी देवजन्माच्या कीर्तनात ते मार्गदर्शन करीत आहेत. महाराज सांगितले की, भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी नृसिंहाचा अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचा वध केला, असे सांगून त्यांनी भक्तांची लक्षणे सांगितली. सोमवारपासूनच भाविकांची पोखर्णी येथे गर्दी होत होती. मंगळवारी दर्शनासाठी सकाळपासून मोठ्या रांगा लागल्या होत्या. नृसिंह जन्मोत्सव सोहळ्यात एक लाख भाविकांनी हजेरी लावली. महाराष्ट्रासह इतर राज्यातील भाविक पोखर्णी येथे दाखल झाले होते. नृसिंह मंदिर परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले होते. नृसिंह मंदिर भाविकांनी फुलून गेला होता. पंचक्रोशितील भाविकांसाठी हा उत्सव दिवाळी सणासारखा असून गावातील विवाहित मुली नृसिंह जन्मासाठी माहेरी दाखल झाल्या होत्या. न्यू लाईफ रक्तपेढीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दंत महाविद्यालयाच्या वतीने दंतरोेग शिबीरही घेण्यात आले. दुपारी १ वाजता संगीत भागवत कथा झाली. भागवत कथेत गोवर्धन पूजा, कंसवध व श्रीकृष्ण विवाहसोहळा साजरा करण्यात आला. यावेळी साध्वी विश्वेश्वरीदेवी यांच्या वाणीतून श्रीकृष्णाच्या विविध लिला, गीत संगीताच्या सोबतीने सांगितल्या. या नृसिंह जन्मोत्सव प्रसंगी नृसिंह मंदिर परिसर भाविकांनी फुलला होता.