शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

‘एहसास’च्या शिबिरात ५४ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:16 IST

राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून, विविध अपघातांत गंभीर जखमी, प्रसूतीदरम्यान, शस्त्रक्रियासाठी, तसेच थॅलेसिमियाग्रस्त बालकांना नेहमीच रक्ताची गरज भासते. ...

राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून, विविध अपघातांत गंभीर जखमी, प्रसूतीदरम्यान, शस्त्रक्रियासाठी, तसेच थॅलेसिमियाग्रस्त बालकांना नेहमीच रक्ताची गरज भासते. मानवी रक्ताला पर्याय नसल्याने ही गरज मानवी शरीरातून रक्तदान करून भागवावी लागते. सध्या कोरोना महामारीमुळे मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी शहरातील एहसास जिंदगी ट्रस्टच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी रक्तदान करून इतरांचे प्राण वाचवावेत. रक्तदान श्रेष्ठदान आहे. प्रत्येकाने दर सहा महिन्याला रक्तदान करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आ.डॉ.राहुल पाटील यांनी केले. यावेळी उपमहापौर भगवान वाघमारे, तुराब खान, मो.अब्दुल बाखी, पत्रकार मोईन खान, नगरसेवक इमरान हुसैनी, नगरसेवक महेमुद खान, मोहम्मद अझहर, इमरान खान, जावेद खान, रहेमान खान, अक्रम सिद्दीकी, शेख वसीम, अब्दुल खदीर आदी उपस्थित होते. यशस्वितेसाठी आयोजक कामरान खान, पत्रकार सय्यद सगीर, शेख ताहेर, लईख अन्सारी, अझहर खान, समी सौदागर, मसुद खान, अरबाज खान, रफीयोद्दीन,आमेर खान यांच्यासह परभणी जिल्हा रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.