शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘एहसास’च्या शिबिरात ५४ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:16 IST

राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून, विविध अपघातांत गंभीर जखमी, प्रसूतीदरम्यान, शस्त्रक्रियासाठी, तसेच थॅलेसिमियाग्रस्त बालकांना नेहमीच रक्ताची गरज भासते. ...

राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून, विविध अपघातांत गंभीर जखमी, प्रसूतीदरम्यान, शस्त्रक्रियासाठी, तसेच थॅलेसिमियाग्रस्त बालकांना नेहमीच रक्ताची गरज भासते. मानवी रक्ताला पर्याय नसल्याने ही गरज मानवी शरीरातून रक्तदान करून भागवावी लागते. सध्या कोरोना महामारीमुळे मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी शहरातील एहसास जिंदगी ट्रस्टच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी रक्तदान करून इतरांचे प्राण वाचवावेत. रक्तदान श्रेष्ठदान आहे. प्रत्येकाने दर सहा महिन्याला रक्तदान करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आ.डॉ.राहुल पाटील यांनी केले. यावेळी उपमहापौर भगवान वाघमारे, तुराब खान, मो.अब्दुल बाखी, पत्रकार मोईन खान, नगरसेवक इमरान हुसैनी, नगरसेवक महेमुद खान, मोहम्मद अझहर, इमरान खान, जावेद खान, रहेमान खान, अक्रम सिद्दीकी, शेख वसीम, अब्दुल खदीर आदी उपस्थित होते. यशस्वितेसाठी आयोजक कामरान खान, पत्रकार सय्यद सगीर, शेख ताहेर, लईख अन्सारी, अझहर खान, समी सौदागर, मसुद खान, अरबाज खान, रफीयोद्दीन,आमेर खान यांच्यासह परभणी जिल्हा रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.