शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

हक्काच्या पीक विम्यासाठी भाजपचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:22 IST

जिल्ह्यात मागील वर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचा पीक विमा परतावा रिलायन्स विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा ...

जिल्ह्यात मागील वर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचा पीक विमा परतावा रिलायन्स विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे अपेक्षित असताना त्यास टाळाटाळ केली जात आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने केलेले पंचनामे ग्राह्य धरून विमा परतावा देण्याचे मान्य केले असतानाही शेतकऱ्यांना विमा परतावा न मिळाल्याने मंगळवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात भाजप व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. आ. मेघना बोर्डीकर, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, शेतकरी संघटनेचे विश्वंभर गोरवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात बाळासाहेब जाधव, बाळासाहेब भालेराव, समीर दुधगावकर, डॉ. पंडित दराडे, सुशील खेडकर, शिवाजी दिवटे, कृष्णाजी सोळंके, अनंत पारवे, प्रा. शिवराज नाईक, गणेश पाटील, सागर काळे यांच्यासह भाजप पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.