शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

आदिवासींच्या लढ्यातून स्वातंत्र्यलढ्याची बीजे रोवली गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:38 IST

येथील साने गुरुजी वाचनालयात रविवारी आयोजित मासिक व्याख्यानमालेत भिल्ल आदिवासींचे भारतीय स्वातंत्र्य समरात योगदान या विषयावर त्या बोलत होत्या. ...

येथील साने गुरुजी वाचनालयात रविवारी आयोजित मासिक व्याख्यानमालेत भिल्ल आदिवासींचे भारतीय स्वातंत्र्य समरात योगदान या विषयावर त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शोभा कुलकर्णी या होत्या. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, परकीय ब्रिटिश राजवटीने भारतीयांवर अनन्वित अत्याचार केले. त्यामुळे येथील जनमानस प्रक्षुब्ध झाले होते. रामोशी, भिल्ल, बेरड आदिवासींना हे सहन न झाल्याने त्यांनी ब्रिटिशांची जुलमी राजवट उलथून टाकण्यासाठी ठिकठिकाणी सशस्त्र उठाव केले. त्यांच्याकडे साधनांची कमतरता असतानाही अत्यंत हिमतीने त्यांनी ताकदवान अशा ब्रिटिश लष्करी सैन्यासमोर लढा दिला. उल्लेखनीय बाब म्हणजे या लढ्यात आदिवासी महिलांचाही महत्त्वपूर्ण सहभाग होता. उमाजी नाईक, कझसिंग नाईक, तंट्या भिल्ल यांची नावे घेतल्याशिवाय भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पूर्ण होणार नाही. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अत्यंत मोजक्या उपस्थितीत या कार्याक्रमाचे आयोजन केले गेले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार विलास मिटकरी यांनी मानले.