शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

थंडाव्याच्या शोधात प्राण्यांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:16 IST

परभणी जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. शुक्रवारी जिल्ह्याचे तापमान ४० अंशावर गेले होते. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात वाढत्या ...

परभणी जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. शुक्रवारी जिल्ह्याचे तापमान ४० अंशावर गेले होते. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात वाढत्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त आहेत. या उष्णतेचा फटका पशुपक्ष्यांसह मुक्या प्राण्यांनाही बसत आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत केवळ अर्धा टक्का जमिनीवर वनक्षेत्र शिल्लक असल्याने पशु, पक्षी व प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. वनविभागाने पशुपक्षी व प्राण्यांना त्यांच्याच वस्तीमध्ये पाण्याची सोय केल्यास त्यांचे मानवी वस्तीकडे वाढत जाणारे स्थलांतर कमी होण्यास मदत होईल, मात्र वनविभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, प्लास्टिकची भांडी उन्हाने वितळल्याने पाणी दूषित होते. म्हणून पक्षी व प्राण्यांसाठी पाण्याने भरलेली मातीची भांडी ठेवण्याचे आवाहन प्राणी मित्र चैतन लांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.