शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

थंडाव्याच्या शोधात प्राण्यांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:16 IST

परभणी जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. शुक्रवारी जिल्ह्याचे तापमान ४० अंशावर गेले होते. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात वाढत्या ...

परभणी जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. शुक्रवारी जिल्ह्याचे तापमान ४० अंशावर गेले होते. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात वाढत्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त आहेत. या उष्णतेचा फटका पशुपक्ष्यांसह मुक्या प्राण्यांनाही बसत आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत केवळ अर्धा टक्का जमिनीवर वनक्षेत्र शिल्लक असल्याने पशु, पक्षी व प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. वनविभागाने पशुपक्षी व प्राण्यांना त्यांच्याच वस्तीमध्ये पाण्याची सोय केल्यास त्यांचे मानवी वस्तीकडे वाढत जाणारे स्थलांतर कमी होण्यास मदत होईल, मात्र वनविभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, प्लास्टिकची भांडी उन्हाने वितळल्याने पाणी दूषित होते. म्हणून पक्षी व प्राण्यांसाठी पाण्याने भरलेली मातीची भांडी ठेवण्याचे आवाहन प्राणी मित्र चैतन लांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.