शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मोफत वितरणाचे धान्य अद्याप प्रशासनालाच मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:18 IST

कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्यशासनाने ३० एप्रिलपर्यंत राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे दारिद्र्यरेषेखालील तसेच गरजू ...

कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्यशासनाने ३० एप्रिलपर्यंत राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे दारिद्र्यरेषेखालील तसेच गरजू पात्र कुटुंबीयांना राज्य शासनाने अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अशा लाभार्थींना दरमहा दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू देण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भातील घोषणा १३ एप्रिल रोजी करण्यात आली होती. या घोषणेला १४ दिवसांचा कालावधी लोटला आहे; परंतु अद्याप सदरील धान्य जिल्हा पुरवठा विभागाला मिळालेले नाही. त्यामुळे हे धान्य कधी मिळणार, याकडे लाभार्थींचे लक्ष लागले आहे.

मोफत धान्य काय मिळणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केल्याप्रमाणे पात्र रेशनकार्डधारकांना दरमहा दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू मोफत देण्यात येणार आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी

याअनुषंगाने जिल्हा पुरवठा अधिकारी मंजूषा मुथा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही; परंतु पुरवठा विभागातील सूत्रांनी मोफत वितरणाचे धान्य अद्याप मिळाले नसल्याचे सांगितले.

दोन महिन्यांपासून काम नाही. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. शासनाने घोषणा केल्याप्रमाणे रेशन दुकानातून मोफत धान्य दिले पाहिजे. त्याचाच आता आधार आहे. आणखी किती दिवस सर्वकाही बंद राहणार, हेही निश्चित नाही. त्यामुळे पुढील दोन महिने मोफत धान्य देण्यात यावे.

- अशोकराव गोडबोले

सरकारने मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला असला तरी हे धान्य अद्याप आम्हाला मिळालेले नाही. सध्या हाताला काहीही काम नाही. त्यामुळे रोजच्या जेवणाचा प्रश्न अवघड होत आहे. त्यामुळे सरकारने घोषणा केलेले धान्य तातडीने देण्याची व्यवस्था करावी.

- गुलाबराव सावळे

गेल्या वर्षभरापासून काम मिळणं कठीण होत आहे. मध्ये काही दिवस काम मिळालं होतं. आता दोन महिन्यांपासून पुन्हा सर्व काम बंद झालं आहे. त्यामुळे घर चालवणं अवघड होत आहे. त्यामुळे सरकारनं हे मोफत धान्य लवकर द्यावं. संकटाच्या काळात त्याचीच मदत होणार आहे.

- काशिनाथ साबळे