शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

४६ जणांनी सर केले कळसुबाई शिखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:22 IST

परभणी : येथील स्वराज्य ट्रेकर्सने आयोजित केलेल्या मोहिमेत जिल्ह्यातील ४६ जणांनी सहभाग नोंदवित कळसुबाई शिखर तसेच हरिश्चंद्रगड सर केला. ...

परभणी : येथील स्वराज्य ट्रेकर्सने आयोजित केलेल्या मोहिमेत जिल्ह्यातील ४६ जणांनी सहभाग नोंदवित कळसुबाई शिखर तसेच हरिश्चंद्रगड सर केला. विशेष म्हणजे, या मोहिमेत ९ बालकांचा सहभाग होता.

राज्यात सध्या पाऊस सुरू आहे. अशावेळी दूरवर पसरलेली ढगांची चादर, त्यात ताठ मानेने उभे असलेले सह्याद्रीतील अभेद्य सुळके, महाराष्ट्रातील एव्हरेस्ट ’कळसुबाई शिखर’, सभोवतालचे अभयारण्य आदी डोळ्यांची पारणे फेडणारा नजारा पाहण्याची संधी मिळते. हीच बाब लक्षात घेऊन ’स्वराज्य ट्रेकर्स, परभणी’चे प्रमुख मार्गदर्शक राजेश्वर गरुड, माधव यादव, दीपक नागुरे यांनी मागील आठवड्यात ’कळसुबाई व हरिश्चंद्रगड ट्रेक’चे आयोजन केले होते. परभणीहून ३७ मोठे व ९ बाल गिर्यारोहक सहभागी झाले होते. २९ ऑगस्ट रोजी पहाटे सर्व ट्रेकर्सनी कळसुबाई शिखर चढण्यास सुरुवात केली. सकाळी ९.३० ते १० च्या सुमारासच सर्वांनी अच्युच्च शिखर सर केले. त्यानंतर रंधा धबधबा पाहून पांचनाई गावात मुक्काम करण्यात आला.

३० ऑगस्ट रोजी हरिश्चंद्रगड सर करण्यात आला. या ठिकाणच्या वास्तू आणि इतिहासाची माहिती ट्रेकर्सनी घेतली.