शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

..ए वतन तेरे लिए!

By admin | Updated: August 13, 2015 15:22 IST

देश स्वतंत्र झालाय, पण आपण झालोय का स्वतंत्र? आणि आपल्या आजूबाजूची माणसं? त्यांच्या स्वातंत्र्यासाठी आपण लढतोय का काळानुरूप नव्या लढाया?

उद्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. आपल्या कुणाहीसाठी परमोच्च आनंदाचा क्षण. राष्ट्रगीताची धून कानावर पडताच, देशभक्तीनं आपल्यातला रोम रोम जागा होतो. 
आपल्या डोळ्यात आनंदाश्रू तुंबळ गर्दी करतात.
आणि ते पाणी डोळ्याआड करत
तिरंग्याला खणखणीत सलाम ठोकताना वाटतं की,
नशीबवान आहोत म्हणून या देशात जन्माला आलो.
भाग्य आपलं म्हणून या मातीत उगवलो,
वाढलो आणि एकेक श्वास जगत फुलतोय.
मात्र.
हे सारं स्वत:शीच कबूल करताना,
भारतमातेला वंदन करताना आपण
कधी विचारतो स्वत:ला की,
आपण काय करतो या देशासाठी?
या देशाचा वारसा डोईवर घेऊन चालताना
आपण कुठली अभिमानाची नवी पायवाट चालतोय?
आणि
देश स्वतंत्र झालाय,
पण आपण झालोय का स्वतंत्र?
आणि आपल्या आजूबाजूची माणसं?
त्यांच्या स्वातंत्र्यासाठी आपण लढतोय का
काळानुरूप नव्या लढाया?
कुठल्या?
आपल्याच जुन्या जातीपातीच्या, भेदाच्या?
घोर अंधश्रद्धांच्या ओङयाच्या?
जुन्या गैरसमजुतींच्या?
नशेच्या विळख्याच्या
आणि त्यातून येणा:या
विपन्नावस्थेच्याही?
या सा:या जाचक बेडय़ातून
आपण कसे स्वतंत्र होणार?
कधी ज्ञानाचा प्रकाश पाहणार?
कधी विचारांच्या 
आणि तर्काच्या कसोटीवर
घासूनपुसून घ्यायला शिकणार गोष्टी?
कसं?
हे सारं कसं जमावं?
कशा झुगारता येतील या जुन्या
आणि आपल्याला गुलाम बनवून ठेवणा:या,
असहाय-हतबल आणि तितकंच
परतंत्री बनवून ठेवणा:या गोष्टी?
काही दोस्त शोधताहेत त्याच वाटा,
करताहेत तसे प्रयत्न?
लढताहेत एक नव्याच
स्वातंत्र्याची लढाई.
त्यांच्याशी एक खास भेट.
उद्याच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त.
भारतमातेला सलाम करताना,
करता येईल एक वायदा की,
मनावरची, विचारांवरची
जुनाट बंधनं झुगारून आम्ही
विचारांची विवेकी वाट नक्की शोधू.
ख:या अर्थानं विचारी आणि स्वतंत्र होऊ.
प्रयत्न करायला हवा..
मनापासून!!
स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा.
जय हिंद!!
- ऑक्सिजन टीम