शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आपण नक्की कुणाला फसवतोय?

By admin | Updated: November 20, 2014 18:17 IST

मला माहितीये की, माझं हे पत्र तुमच्या कॉलममध्ये मिसफिट आहे, पण तरी मी लिहितोय! हे नेचरफ्रेण्डली असण्याची काही फॅशन आली आहे का सध्या?

मला माहितीये की, माझं हे पत्र तुमच्या कॉलममध्ये मिसफिट आहे, पण तरी मी लिहितोय!
हे नेचरफ्रेण्डली असण्याची काही फॅशन आली आहे का सध्या?
आपण कसे निसर्गाच्या जवळ आहोत, कसे प्लॅस्टिक वापरत नाही, आपण कसे कमीतकमी पाणी वापरतो, झाडबिड लावतो, हे सगळं फेसबुक आणि मित्रांमध्ये सतत सांगत राहणं आणि आपण फार एन्व्हार्यनमेण्ट फ्रेण्डली आहोत हे लोकांना सांगणं, हा तद्दन मूर्खपणा, खुळचटपणा आहे असं माझं ठाम मत आहे! आपण माणूस म्हणजे असे कोण वाया चाललोत निसर्गाशी दोस्ती करणारे? आपण निसर्गापेक्षा वेगळे आहोत का?
निसर्गातून बाहेर काढून जगू शकतो का? निसर्गाजवळ जातो आपण म्हणजे काय करतो, पिकनिकला जातो ना !
कशाला हा खोटेपणा? खरंच जर आपलं निसर्गावर प्रेम असेल तर साधेपणानं जगू. मस्त झाडाफुलात फुलपाखरांइतक्याच अलिप्ततेनं जगू. आपण चिमण्याकावळ्यांइतकेच निसर्गाच्याजवळ जाऊन राहू.
म्हणजे काय तर होता होईल तितके साधे राहू. नाहीतर काय एसीतल्या गप्पांना काही अर्थ नसतोच, नुस्ताच बोलघेवडेपणा!
-अभिमन्यू गुंजाळ