शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

मुलांना आत्महत्येच्या टोकावर पोहचवतं कोण?

By admin | Updated: April 4, 2017 18:39 IST

खरं तर आपल्या देशात विद्यार्थी आत्महत्या हा विषय फार महत्वाचा आहे. पण तो तितक्या गांभीर्याने आपण विचारातच घेत नाही

- किरण पवार

खरं तर आपल्या देशात विद्यार्थी आत्महत्या हा विषय फार महत्वाचा आहे. पण तो तितक्या गांभीर्याने आपण विचारातच घेत नाही. आणि घेतला तरी आपल्याला त्याच्या मुळाशी जाता येत नाही. या विषयावर चित्रपट तयार झाले पण त्यामध्ये मुळ कारणं बाजुलाच राहिली.विद्यार्थी का आत्महत्या करतात याची कारणं मी मांडू शकत नाही पण एक महत्वाचं कारण मला यामागे दिसतं. ते म्हणजे विद्यार्थ्यांची निर्णय घेण्याची क्षमता खूप कमी असते. निर्णय घेता येत नाहीत किंवा घेतलेच जात नाही. त्यात मानसिक शिण बराच येतो. तुम्ही जर बारकाईने निरीक्षण कराल तर अशी मुलं नेहमी दडपणात जगत असतात. सतत त्यांच्या मनात काही ना काही विचार सुरूच असतात. अशा मुलांना पालकांनी स्वत:चे निर्णय स्वत: घेवू द्यायला हवेत. त्यांच्यावर आपला निर्णय लादण्याची घाई करू नये. किंवा त्यांना सतत दुसऱ्या मोठ्या, यशस्वी मुलांची उदाहरणं दिली जातात ती थांबवली पाहिजे. हे लक्षात घ्यायला पाहिजे की ते यशस्वी झालेले असतात कारण त्यांनी त्यांच्या करिअरचे निर्णय स्वत: घेतलेले असतात. पालक सतत तुलनाच करत राहिले तर मुलांचा आत्मविश्वास कमी होतो आणि मग ते डिप्रेशनच्या गर्तेत फेकले जातात.