शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

आम्ही दुष्काळीच!

By admin | Updated: April 10, 2015 13:31 IST

आमच्या वाटय़ाला काय जिणं येतंय, याचा शहरी तारुण्याला काही पाचपोच तरी आहे का?

 
 
जगाचं तसं मस्त चाललंय; आणि त्या जगात माङयासारख्या रडक्या माणसांना स्थान नाही, हे मला माहिती आहे. खरंतर या देशातच आमच्यासारख्या फुटक्या नशिबाच्या, दरिद्री माणसांची गरज नाही.
पण आहोत आम्ही या समाजाचा भाग, आणि दुर्दैव म्हणजे जिवंत आहोत!
मी पुण्यात शिकतो. माङो मित्र सतत एफसी रोडवर पडिक. कुठं पाटर्य़ा, कुठं सेलिब्रेशन, कुठं शॉपिंग!
आणि मी?
माङया मराठवाडय़ातल्या गावात प्यायला पाणी नाही, यंदा दुष्काळ असा की, आमच्याकडची गावंच्या गावं ओस पडत चालली आहेत. काही गरीब घरात तर दोनवेळच्या जेवायची सोय नाही. दुष्काळ अवघड आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जे करावं लागतं ते तर शब्दात सांगता येत नाही. हातात पैसा नाही, पोरींची लगA औंदा अवघड आहेत, कारण पैसेच नाहीत!
पीक नाही, पाणी नाही, घरातले डबडे रिकामे, अशा भागातून आलेला मी, माङो वडील मला जे पैसे पाठवतात ते घेताना, खर्च करताना लाज वाटते, अपराधी वाटतं!
पण इथे पुण्यात कुणालाच त्या दुष्काळाची माहिती नाही, कुणालाच आमच्या वणव्याची जाणीव नाही, मी आपल्याच राज्यातल्या माणसांविषयी बोलतो आहे, यावर मित्र विश्वास ठेवत नाही. काहींचे चेहरे तर असे की, मी काय बोअर मारतो आहे? किती रडगाणी, किती हे वाईट्ट म्हणजे!
काय बोलणार?
अस्वस्थ झालं, म्हणून लिहिलं!
एकच कळकळीची विनंती, या देशात आम्ही  आहोत, मरत मरत जगतोय, हे तरी एकदा पहा.
त्यावर उपाय हे तर फार पुढचे झाले!!
 
-अविनाश वायदंडे