शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

आम्ही दुष्काळीच!

By admin | Updated: April 10, 2015 13:31 IST

आमच्या वाटय़ाला काय जिणं येतंय, याचा शहरी तारुण्याला काही पाचपोच तरी आहे का?

 
 
जगाचं तसं मस्त चाललंय; आणि त्या जगात माङयासारख्या रडक्या माणसांना स्थान नाही, हे मला माहिती आहे. खरंतर या देशातच आमच्यासारख्या फुटक्या नशिबाच्या, दरिद्री माणसांची गरज नाही.
पण आहोत आम्ही या समाजाचा भाग, आणि दुर्दैव म्हणजे जिवंत आहोत!
मी पुण्यात शिकतो. माङो मित्र सतत एफसी रोडवर पडिक. कुठं पाटर्य़ा, कुठं सेलिब्रेशन, कुठं शॉपिंग!
आणि मी?
माङया मराठवाडय़ातल्या गावात प्यायला पाणी नाही, यंदा दुष्काळ असा की, आमच्याकडची गावंच्या गावं ओस पडत चालली आहेत. काही गरीब घरात तर दोनवेळच्या जेवायची सोय नाही. दुष्काळ अवघड आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जे करावं लागतं ते तर शब्दात सांगता येत नाही. हातात पैसा नाही, पोरींची लगA औंदा अवघड आहेत, कारण पैसेच नाहीत!
पीक नाही, पाणी नाही, घरातले डबडे रिकामे, अशा भागातून आलेला मी, माङो वडील मला जे पैसे पाठवतात ते घेताना, खर्च करताना लाज वाटते, अपराधी वाटतं!
पण इथे पुण्यात कुणालाच त्या दुष्काळाची माहिती नाही, कुणालाच आमच्या वणव्याची जाणीव नाही, मी आपल्याच राज्यातल्या माणसांविषयी बोलतो आहे, यावर मित्र विश्वास ठेवत नाही. काहींचे चेहरे तर असे की, मी काय बोअर मारतो आहे? किती रडगाणी, किती हे वाईट्ट म्हणजे!
काय बोलणार?
अस्वस्थ झालं, म्हणून लिहिलं!
एकच कळकळीची विनंती, या देशात आम्ही  आहोत, मरत मरत जगतोय, हे तरी एकदा पहा.
त्यावर उपाय हे तर फार पुढचे झाले!!
 
-अविनाश वायदंडे