शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
3
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
4
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
5
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
6
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
7
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
8
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
9
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
10
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
11
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
12
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
13
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
14
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
15
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
16
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
17
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
18
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
19
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
20
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!

आम्ही शिकतोय खरे, पण खरंच शिकतोय का?

By admin | Updated: April 4, 2017 15:25 IST

दहावीच्या काही मुलांना भेटा, त्यांना साधी बाराखडी सुद्धा वाचता येत नसते.चांगलं वाचताही येत नाही, बाकी विषयांचा तर आनंदच. मग प्रश्न पडतो की ते दहावत कसे पोहचले?

दहावीच्या काही मुलांना भेटा, त्यांना साधी बाराखडी सुद्धा वाचता येत नसते.चांगलं वाचताही येत नाही, बाकी विषयांचा तर आनंदच. मग प्रश्न पडतो की ते दहावत कसे पोहचले?आणि अशी गत असेल तर शाळांचा निकल चांगला लागणार तरी कसा?गावखेड्यात तर विद्यार्थ्यांचं पायाभूत शिक्षण पक्कं झालं पाहिजे. मला तर असं वाटतं की जीवनाच्या परिक्षेत पास व्हायचं असेल तर प्रत्येकाच्या वाट्याला ही दहावीची पहिली पायरी येतेच. फक्त चांगले शिकवणारे शिक्षक चांगले असून चालत नाही. तर त्याच्यासाठी विध्यार्थी हा जिद्धीने,चिकाटीने शिकणारा असला पाहीजे. मला तर असं वाटतं शाळा म्हणजे एक शेती आहे व त्या शाळा, कॉलेजचे मुख्याध्यापक,प्राध्यापक,संस्थापक हे शेतकरी आहेत. शाळा नावाच्या या शेतीमध्ये जे विध्यार्थी शिकतात ते विध्यार्थी म्हणजे पीक आहे. काही शाळा कॉलेजची अवस्था ही बागायती शेती सारखी असते. ज्या प्रमाणे बागायती शेतीतून चांगले उत्पन्न मिळते त्याच प्रमाणे चांगल्या शाळातून चांगले विध्यार्थी घडतात व शाळांचे निकालही चांगले लागतात.काही शाळा या पडीक जमिनी सारख्या असतात म्हणजेच काही शाळातील विध्यार्थी हे बेशिस्त असतात. त्यात कॉपी नावाच्या रासायनिक खतांचा वापर हा कमी केला पाहिजे. त्यानं पिकांचं नुकसानच होतं. पण सांगणार कुणाला? आम्हा मुलांचं कोण ऐकतं? कोण पाहतं?आमचे आम्ही झगडतो आहोत, शिकतो आहोत..आणि प्रयत्न करतो आहोत शिकून सवरुन काहीतरी घडवण्याचा..- आबा काळे इयत्ता बारावी मु.पो. काटी. ता:- तुळजापूर