शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

मन की बात

By admin | Updated: June 11, 2016 10:27 IST

एका गावात एक गुरुजी रहायचे, लोक त्यांच्याकडे येऊन सतत भुणभुण करायचे की, मला किती दु:ख, किती त्रस. बाकी लोकांचं आयुष्य किती सोपंय. अमक्याकडे पहा, किरकोळ त्रास. तरी किती कण्हतो. एवढं सुख मला असतं तर मी कधीच कुरकुरलो नसतो.

एका गावात एक गुरुजी रहायचे,
लोक त्यांच्याकडे येऊन सतत भुणभुण करायचे की, मला किती दु:ख, किती त्रस. बाकी लोकांचं आयुष्य किती सोपंय. अमक्याकडे पहा, किरकोळ त्रास. तरी किती कण्हतो. एवढं सुख मला असतं तर मी कधीच कुरकुरलो नसतो.
शेवटी कंटाळून एक दिवस ते गुरुजी गावच्या सगळ्या लोकांना बोलवतात आणि म्हणतात की, तुम्ही तुमचं नकोसं दु:ख एका कागदावर लिहा.
ते या झाडावर ठेवा.
मग जाताना जो हवा तो कागद उचला, त्यात येईल ते दु:ख तुमचं.
लोक तसं करतात.
कागद उचलतात.
आणि पाहतात तर काय वाटय़ाला आलेलं दु:ख आधीच्या दु:खापेक्षा जास्त भयानक वाटत होतं.
लोक कागद परत करतात आणि आपलंच दु:ख बरं होतं म्हणत जुनंच दु:ख स्वीकारतात.
आणि मग त्यांना कळतं, की दुस:याचे भोग कितीही किरकोळ वाटत असले तरी ते आपल्या वाटय़ाला आले तर सहन करणं अवघड.
 
-ऊर्जामन की बात
 
 
 
 
एका गावात एक गुरुजी रहायचे,
लोक त्यांच्याकडे येऊन सतत भुणभुण करायचे की, मला किती दु:ख, किती त्रस. बाकी लोकांचं आयुष्य किती सोपंय. अमक्याकडे पहा, किरकोळ त्रस. तरी किती कण्हतो. एवढं सुख मला असतं तर मी कधीच कुरकुरलो नसतो.
शेवटी कंटाळून एक दिवस ते गुरुजी गावच्या सगळ्या लोकांना बोलवतात आणि म्हणतात की, तुम्ही तुमचं नकोसं दु:ख एका कागदावर लिहा.
ते या झाडावर ठेवा.
मग जाताना जो हवा तो कागद उचला, त्यात येईल ते दु:ख तुमचं.
लोक तसं करतात.
कागद उचलतात.
आणि पाहतात तर काय वाटय़ाला आलेलं दु:ख आधीच्या दु:खापेक्षा जास्त भयानक वाटत होतं.
लोक कागद परत करतात आणि आपलंच दु:ख बरं होतं म्हणत जुनंच दु:ख स्वीकारतात.
आणि मग त्यांना कळतं, की दुस:याचे भोग कितीही किरकोळ वाटत असले तरी ते आपल्या वाटय़ाला आले तर सहन करणं अवघड.
 
-ऊर्जा