शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

मन की बात

By admin | Updated: June 21, 2016 08:28 IST

एका गावात एक गुरुजी राहत असत. साधे. प्रसन्न. हसरे.लोक त्यांच्याकडे येत. सतत आपली गाऱ्हाणी सांगत.

-ऊर्जाएका गावात एक गुरुजी राहत असत. साधे. प्रसन्न. हसरे.लोक त्यांच्याकडे येत. सतत आपली गाऱ्हाणी सांगत. सतत कुरकुर. आपल्या आयुष्याचं रडगाणं. एकदा काही लोक गुुरुजींकडे आले. आपलं नेहमीचं दु:खं, वेदना, गाऱ्हाणी सांगू लागले.थोड्या वेळानं गुरुजींनी त्यांना एक किस्सा सांगितला. विनोदी होता. लोक हसून हसून लोटपोट झाले.मग गुरुजींनी लोकांना थोडा वेळ बसवून ठेवलं. आणि मग पुन्हा तोच किस्सा सांगितला. काही लोक हसले. काही जेमतेम हसले. मग गुरुजी त्या लोकांना अजून जरा वेळ बसा म्हणाले.मग परत त्यांनी तोच किस्सा सांगितला.फारसं कुणी हसलंच नाही.मग गुरुजी म्हणाले, ज्या विनोदावर एकदा तुम्ही खूप हसलात त्याच विनोदावर जर तुम्हाला पुन्हा पुन्हा तेवढंच हसता येत नाही तर मग त्याच त्या दुखण्यांवर, काळज्यांवर, पुन्हा पुन्हा तेच ते किंवा जास्तीत जास्त दु:ख का करता? तेच ते का उगाळता? का सतत रडता? कुढता?’