शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

सरकारच म्हणतं, 18 पूण्रे होण्यापूर्वी करा लग्न.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 17:41 IST

सोमालियन मुलींचा बळी

ठळक मुद्देयूएनचा अहवाल सांगतो की, सोमाली मुलींवर सशस्र गट हल्ले करतात

- कलीम अजीम

सोमालियात नव्या वादग्रस्त कायद्यामुळे दोन गट पडले आहेत. मुलीच्या लग्नाचं वय कमी करण्यासंबंधीचा हा कायदा आहे. युनिसेफच्या आकडेवारीनुसार बालविवाहाच्या बाबतीत हा देश जगभरात दहाव्या क्र मांकावर आहे. अशा स्थितीत मुलीच्या लग्नाचं वय अधिकृतरीत्या कमी केल्याने नव्या व गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.ऑगस्टमध्ये सोमाली संसदेने एक वादग्रस्त विधेयक मांडले.  सेक्सयुअल इंटरकोर्स रिलेटेड क्र ाइम बिल असं याचं नाव. विधेयक म्हणतेय, 18 वर्षाच्या खालील मुलींचा विवाह आता गुन्हा मानला जाणार नाही.मुलीला पाळी आली की आता पालक तिचं लग्न लावून टाकतात. त्यातून त्रस वाढतो, मात्र आता सरकारच या विवाहांना मान्यता देते आहे.विशेष म्हणजे सोमालिया देशाने 2क्14 साली एका चार्टरवर सह्या केल्या आहेत, ज्याद्वारे त्याला 2क्2क् र्पयत बालविवाहांची संख्या कमी करायची आहे.यासंदर्भात समाजसेवी संघटना, संस्था व सरकार दरबारी प्रयत्न सुरू असताना हे विधेयक आणले गेले आहे.विधेयकाचं समर्थन करत सरकारी पक्ष म्हणतो, नव्या कायद्यामुळे देशातील महिलांविरोधातले लैंगिक गुन्हे कमी होतील. कमी वयात मुलींचं लग्न केल्यास त्या सुरक्षित राहतील.महिला संघटना आणि युवकांनी सरकारचा विरोध करत विधेयक मागे घेण्यासाठी मोहीम राबवली आहे.मीडिया रिपोर्टचा आधार घेतल्यास असं दिसतं की इथं अजूनही प्राचीन टोळी समुदायातली मध्ययुगीन मानसिकतेचं वर्चस्व आहे. मुलीचं लवकर लग्न करणो सोमाली संस्कृतीचा भाग आहे. सोमाली देशात एक म्हण प्रसिद्ध आहे, तिचा अर्थ असा होतो की, मुलीनं एकतर लग्न केलं पाहिजे किंवा कबरीत गेलं पाहिजे.

आणि मुलींना लैंगिक अत्याचारांचा सामना करावा लागू नये, ज्यांचं प्रमाण मोठं आहे, म्हणून पालकही मुलींचं लग्न लावून टाकतात.यूएनचा अहवाल सांगतो की, सोमाली मुलींवर सशस्र गट हल्ले करतात. त्यांना लढाऊ मुलांशी लग्न करण्यास भाग पाडले जाते. सक्तीच्या लग्नाच्या भीतीने अनेक शरणार्थी कुटुंबांनी सोमालिया सोडल्याची आकडेवारी प्रकाशित झाली आहे.

( कलीम मुक्त पत्रकार आहे.)