शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

साधेपणाचा सुंदर अनुभव

By admin | Updated: August 29, 2014 09:49 IST

यामंडळाची नाळच थेट लोकमान्य टिळकांच्या समाज जागृतीच्या उद्दिष्टाशी जोडलेली. स्वराज्य मिळवायचं या धेय्यानं भारलेल्या सेलूच्या त्याकाळच्या तरुण पिढीनं १८९९ मध्ये लोकमान्य टिळकांचा हस्तेच या सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली.

- बारभाई गणेश मंडळ,  सेलू
 
 
 खास उपक्रम :
यामंडळाची नाळच थेट लोकमान्य टिळकांच्या समाज जागृतीच्या उद्दिष्टाशी जोडलेली. स्वराज्य मिळवायचं या धेय्यानं भारलेल्या सेलूच्या त्याकाळच्या तरुण पिढीनं  १८९९ मध्ये लोकमान्य टिळकांचा हस्तेच या सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली. त्यासाठी समाजातील बारा लोक एकत्र आले होते. यामुळे या मंडळाचे नाव ‘बारभाई गणेश मंडळ’ असे पडले. ११४ वर्षांची परंपरा लाभलेलं हे मंडळ आहे.  यंदा ११५व्या वर्षी या मंडळात बाप्पाचं आगमन होतंय. सुरूवातीच्या काळात विविध कार्यक्रम करत थाटामाटात हा उत्सव साजरा होत असे. पण विशेष म्हणजे आजची नवी तरुण पिढी मात्र अतिशय साधेपणाने या उत्सवाचे आयोजन करते. परंपरेप्रमाणे महाप्रसादाचे आयोजन फक्त पूर्वापार श्रद्धेने केले जाते. 
बारभाई नाव असले तरी या मंडळाचा कारभार अत्यंत शिस्तबद्ध आहे. उत्सवासाठी दरवर्षी उत्सव मंडळाची स्थापना होऊन कार्यकारिणी निवडण्यात येते. मारवाडी मोहल्ल्यात या गणपतीची स्थापना केली जाते.  सर्व जाती-धर्मांची मंडळी उत्सवात सहभागी होतात. खरं सांगायचं तर साधेपणा आणि अत्यंत शिस्त, समाज जागृतीची कळकळ हेच या मंडळाचे खरे वैशिष्ट्य. आजूबाजूच्या कलकलाटात त्यांचा तामझाम उठून दिसतो.
- राजेश भोजेकर