शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
3
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
4
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
5
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
6
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
7
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
8
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
9
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
10
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
11
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
12
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
13
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
14
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
15
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
16
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
17
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
18
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
19
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
20
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”

सोप्या सीईटीचं कठीण गणित

By admin | Updated: February 19, 2015 20:45 IST

महाराष्ट्र सरकारने पुढच्या वर्षापासून राज्यातील इंजिनिअरिंग प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी घ्यायची ठरवली आहे, जेईई (मेन) या केंद्रीय प्रवेश परीक्षेची सक्ती त्यामुळे विद्यार्थ्यांवर उरणार नाही

महाराष्ट्र सरकारने पुढच्या वर्षापासून राज्यातील इंजिनिअरिंग प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी घ्यायची ठरवली आहे, जेईई (मेन) या केंद्रीय प्रवेश परीक्षेची सक्ती त्यामुळे विद्यार्थ्यांवर उरणार नाही. 
जेईईपेक्षा तुलनेनं सोपी सीईटी आता द्यावी लागेल या भावनेनं राज्यभर तरुण विद्यार्थी आणि 
त्यांचे पालक आनंदात आहेत. मात्र ‘सोप्या’ परीक्षेनं  भविष्याची वाट  आणि इंजिनिअरिंग शिक्षणाचा दर्जा आणखी घसरेल का? या विषयाची एक सडेतोड चर्चा..
 
जेईई घेणं चुकीचंच होतं,
सगळे सीबीएसई, इंग्रजी मीडियमवाले  त्यामुळे पुढं जातात, आपल्यावर अन्याय होतो, आता सीईटीच असल्याने, आपलं इंजिनिअरिंगचं ड्रीम पूर्ण झालंच असा कॉन्फिडन्स आहे तुम्हाला?
 
जेईई टफ आणि सीईटी सोपी, इंजिनिअरिंगपण सोपं आणि नोकरी मिळणं तर त्याहून सोपं
असाही कॉन्फिडन्स आहे तुम्हाला?
 
‘वायडी’ झालं तरी चालेल?  काही फिकीर नाही, आपण इंजिनिअर होणारच
असा कॉन्फिडन्स आहे तुम्हाला?
 
चला सुटलो, जेईईचं आता काही टेन्शन नाही, आता काय आपली लोकल सीईटी,
ती क्लिअर झाली काय नी नाही काय?  स्कोअर कितीही कमी आला,
तरी अँडमिशन मिळणारच, असा कॉन्फिडन्स आहे तुम्हाला?
 
पीसीएमला ४0% आहेत म्हणून काय झालं, अँडमिशन तर आपल्याला सहज मिळेल,
इंजिनिअरिंगला अँडमिशनचं काही टेन्शनच नाही, असा कॉन्फिडन्स आहे तुम्हाला?
 
इंजिनिअरिंगची ब्रँच कुठलीही असो, कॅम्पस्मधे लागतेच नोकरी,
नाहीतर काय, करू एमबीए!! आपल्याला काय पुढे मरण नाही,
असा कॉन्फिडन्स आहे तुम्हाला?
 
पटत नाहीये?....