शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सोप्या सीईटीचं कठीण गणित

By admin | Updated: February 19, 2015 20:45 IST

महाराष्ट्र सरकारने पुढच्या वर्षापासून राज्यातील इंजिनिअरिंग प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी घ्यायची ठरवली आहे, जेईई (मेन) या केंद्रीय प्रवेश परीक्षेची सक्ती त्यामुळे विद्यार्थ्यांवर उरणार नाही

महाराष्ट्र सरकारने पुढच्या वर्षापासून राज्यातील इंजिनिअरिंग प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी घ्यायची ठरवली आहे, जेईई (मेन) या केंद्रीय प्रवेश परीक्षेची सक्ती त्यामुळे विद्यार्थ्यांवर उरणार नाही. 
जेईईपेक्षा तुलनेनं सोपी सीईटी आता द्यावी लागेल या भावनेनं राज्यभर तरुण विद्यार्थी आणि 
त्यांचे पालक आनंदात आहेत. मात्र ‘सोप्या’ परीक्षेनं  भविष्याची वाट  आणि इंजिनिअरिंग शिक्षणाचा दर्जा आणखी घसरेल का? या विषयाची एक सडेतोड चर्चा..
 
जेईई घेणं चुकीचंच होतं,
सगळे सीबीएसई, इंग्रजी मीडियमवाले  त्यामुळे पुढं जातात, आपल्यावर अन्याय होतो, आता सीईटीच असल्याने, आपलं इंजिनिअरिंगचं ड्रीम पूर्ण झालंच असा कॉन्फिडन्स आहे तुम्हाला?
 
जेईई टफ आणि सीईटी सोपी, इंजिनिअरिंगपण सोपं आणि नोकरी मिळणं तर त्याहून सोपं
असाही कॉन्फिडन्स आहे तुम्हाला?
 
‘वायडी’ झालं तरी चालेल?  काही फिकीर नाही, आपण इंजिनिअर होणारच
असा कॉन्फिडन्स आहे तुम्हाला?
 
चला सुटलो, जेईईचं आता काही टेन्शन नाही, आता काय आपली लोकल सीईटी,
ती क्लिअर झाली काय नी नाही काय?  स्कोअर कितीही कमी आला,
तरी अँडमिशन मिळणारच, असा कॉन्फिडन्स आहे तुम्हाला?
 
पीसीएमला ४0% आहेत म्हणून काय झालं, अँडमिशन तर आपल्याला सहज मिळेल,
इंजिनिअरिंगला अँडमिशनचं काही टेन्शनच नाही, असा कॉन्फिडन्स आहे तुम्हाला?
 
इंजिनिअरिंगची ब्रँच कुठलीही असो, कॅम्पस्मधे लागतेच नोकरी,
नाहीतर काय, करू एमबीए!! आपल्याला काय पुढे मरण नाही,
असा कॉन्फिडन्स आहे तुम्हाला?
 
पटत नाहीये?....