शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

राईट टू पी?

By admin | Updated: August 20, 2015 14:49 IST

हा शब्दही जिथं पोहचत नाही, त्या भागातल्या मुलींचं काय?

‘शिष्ट-अशिष्ट’मधे वॉशरूम एटिकेट्समधे वाचलं! त्यावरून मी माझा अनुभव लिहितेय!
मी मुंबईत होते. कार्पोरेट जॉब. तिथे हे वॉशरूम एटिकेट्स सारे पाळायचे. तिथं वाटायचं आपल्याला जमलं नाही तर हे लोक आपल्याला हसतील!
फार भीतीही वाटायची. मुळात आम्ही ‘टॉयलेट’ म्हणणार, वॉशरूम असा शब्दही तिकडे गेल्यावरच कळला!
तीन वर्षे मुंबईत जॉब करून मी जळगावात आले.
इथं नोकरी तशी चांगली होती. पगारही चांगला. आणि काही घरगुतीही अडचणींची सोय म्हणून हा पर्याय निवडला.
पण धक्का असा की, ऑफिसमधे वॉशरूमच नाही. दुपारी लंचटाइममधे इमारतीच्या कॉमन बाथरूममधे जावं लागे. तिथेही गर्दीच. त्यात तिथे काही टवाळ उभे. त्यांनी त्रास नाही दिला काही, पण ते बघायचे चेह:यांकडे!
कितीदा ऑफिस प्रशासनाला सांगितलं तर ते त्याची गंभीर दखल घ्यायचेच नाहीत.
शेवटी मी ती नोकरीच सोडली.
मला प्रश्न फक्त एवढाच पडलाय की, आपल्याकडे कार्यालयातही लोकांच्या या अत्यंत महत्त्वाच्या गरजांचा विचार का होत नाही?
विकास म्हणजे फक्त चकाचक ऑफिस आणि इंग्रजीत बोलणं एवढंच नसतं ना? राईट टू पी सारख्या चळवळीही आमच्यापासून खूप लांब आहेत.
- अनुश्री, जळगाव