शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

अशीही एक फेसबुक दिंडी

By admin | Updated: July 5, 2016 13:31 IST

गेली सहा वर्षे फेसबुकवर एक फेसबुक दिंडीच काढणारे काही दोस्त. संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे अपडेट पोहोचवणारी ही फेसबुक दिंडी.

- प्रवीण दाभोळकर
गेली सहा वर्षे फेसबुकवर एक फेसबुक दिंडीच काढणारे काही दोस्त. संत  तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे अपडेट पोहोचवणारी ही फेसबुक दिंडी. यावर्षी या दींडीनं एक अनोखं पाऊल उचललं आहे. फेसबुक दिंडीच्या माध्यमातून जमा होणारा निधी जलसंधारणाच्या कामासाठी वापरायचं असं या  फेसबुक दिंडी टिमच्यावतीनं जाहीर करण्यात आलं. जलसंधारणाचं काम करणाºया सामाजिक संस्थेस हा निधी उपलब्ध करु न दिला जाणार आहे. 
जाहली गर्दी दरबारात,
लोटला महापूर भक्तांचा. . .
उधळतो भंडारा चहूदिशानी,
होतो नामघोष मल्हारीचा. . . 
अशा नामघोषात भरपावसातही भाविक पालखीसोहळ्याचा आनंद घेत आहेत. वारी, वारकरी संप्रदाय, पालखी सोहळा याविषयीचे तरुणांच्या मनातील कुतूहल सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकट होताना दिसत आहे. काही कारणामुळे प्रत्यक्षात दिंडीत सहभागी न होणाया मंडळींसाठी फेसबुक दिंडी ही पवर्णीच ठरली आहे. २०११ साली स्वप्नील मोरे या तरु णाने प्रत्यक्षात आणलेल्या संकल्पनेला आता प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.  आज हजारो नेटकरी अप्रयक्षरीत्या या दिंडीमध्ये सहभागी झाले आहेत.  तुकाराम महाराजांच्या पालखीला असलेल्या जीपीएस यंत्रणेद्वारे पालखीचे वास्तव्य कुठे आहे, रिंगण, याची माहीतीही येत्या काळात मिळू शकणार आहे. पोलीस प्रशसनालाही या यंत्रणेचा फायदा होणार आहे. 
 श्री क्षेत्र देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थानाच्या सहकार्याने व सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एन्व्हॉर्यमेंटल फोरम आॅफ इंडिया, बारामती’ यांच्यातर्फे पालखी सोहळयाया काळात ‘फेसबुक दिंडीला’ लाईक/जॉईन करणाया प्रत्येक ई वारकºयामागे एक रु पया अशी आर्थिक मदत केली जाणार आहे. सोबतच आॅनलाईन तसेच वारीत चालणासोबतच आॅनलाईन तसेच वारीत चालणाया वारकरी शेतकरी मित्रांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. 
फेसबुक दिंडीमुळे जगभरातील व्हर्च्युअल दिंडीला भेट देणाºया भाविकांच्या संखेत लक्षणीय वाढ होत आहे. भाविकांना  लाईव्ह दिंडीचा  व्हर्चुअल अनुभव घरबसल्या घेता येतो.  सध्या स्वप्नील मोरे, मंगेश मोरे, अमीत कुलकर्णी, सुरज दिघे, राहुल बुलबुले, ओंकार मरकळे, सुमित चव्हाण, अमोल निंबाळकर या टीममध्ये कार्यरत आहेत.  राज्यातील टंचाईची तीव्रता विचारात घेता यंदा पालखी सोहळ्याच्या माध्यमातून संस्कृती संगोपन आणि जनजागृती मोहीम सोबतच काहीतरी मदत व्हावी या उद्देशाने फेसबुक दिंडी टीमचा प्रस्ताव मान्य झाल्याचे स्वप्नील मोरे यांनी सांगतो.