शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

बहुगुणी ऊसाचा रस

By admin | Updated: April 1, 2017 18:41 IST

नाकातून रक्त येत असल्यास,रक्तशुद्धीसाठी उपयुक्त

उन्हाळ्याची चाहूल लागली की लगेच चौकाचौकात रसवंती गृहांची घुंगरे वाजू लागतात. नेमका हा काळही लग्नसराईचा असल्याने लोक खरेदीसाठी दुपारच्या वेळात बाहेर पडतात आणि मग शॉपिंगनंतर हुश्श म्हणून थंडगार रस प्यायला पावले आपोआपच रसवंतीकडे वळतात. 
किंचित आंबट लिंबाची चव, किंचित तिखट आल्याची चव आणि भरपूर गोड ऊसाची स्वत:ची चव असा हा अप्रतिम संयोग असतो; ज्याची चव दीर्घकाळ जिभेवर रेंगाळत राहते आणि त्यासाठीच लहान थोर सगळ्यांनाच रस प्यायला खूप आवडतं.
 
 
आयुर्वेदाने उसाला एक प्रकारचं गवत मानलं आहे. पूर्वीपासून भारतात उसाचे गुण , त्यापासून रस काढणे आणि मग गूळ किंवा साखर तयार करणे हे सगळं माहित होतं. त्यामुळे ग्रंथांमधून ऊसाचे गुणही दिलेले आढळतात.
ऊसाचे जवळ जवळ तेरा प्रकार वर्णन केले आहेत आणि त्यानुसार त्यांचे विभिन्न गुणही वर्णन केले आहेत, पण आपल्याला त्याचे साधारण गुण जरी माहित असले तरी पुरेसे आहेत .
ऊस हा मधुर रसाचा , गुणाने थंड आहे . त्याचा महत्वाचा गुण म्हणजे तो मूत्नल आहे. याचा अर्थ असा की उसाचा रस प्यायल्याने लघवी साफ होते , मोकळी होते. उन्हाळ्यात अनेकांना मूत्नप्रवृत्तीचे वेळी आग होणे, तिडीक लागणे किंवा गडद पिवळ्या रंगाची लघवी होणे असे त्नास जाणवतात. त्यांनी अधून मधून रस पिण्यास हरकत नाही .
रक्त आणि पित्त यांना रस नियंत्नणात ठेवतो, त्यामुळे नाकातून रक्त येत असल्यास ऊसाचा रस उपयोगी आहे. तो रक्तशुद्धि करणारा आहे त्यामुळेच काविळीच्या रु ग्णांना उसाचा रस पिण्यास सांगितले जाते.
थंड गुणाचा असल्याने उन्हाच्या वेळी पिणे हितकर आहे.
www.ayushree.com