शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

फक्त 5 झाडांची जादू

By admin | Updated: September 4, 2014 16:48 IST

ऑक्सिजन वाचून वाचून असं वाटायला लागलं की, आपण मित्र-मित्र मिळून तरी काहीतरी करुच शकतो. म्हणून मग आम्ही पाच मित्रंनी ठरवलं की, झाडं लावू. त्यात विशेष काहीच नव्हतं.

तसं फार मोठं नाही आमचं काम. खरंतर काहीच केलेलं नाही अजून. पण स्वत: काहीतरी करावं असं आमच्यासारख्या गोळ्यांना वाटलं, हेच जास्त.

मी अहमद नगर जिल्ह्यातल्या एका इंजिनिअरिंग कॉलेजात शिकतो. पण आमच्या कॉलेजात तशा अॅक्टिव्हिटी काहीच होत नाही. यायचो कट्टय़ावर बसायचो.
पण ऑक्सिजन वाचून वाचून असं वाटायला लागलं की, आपण मित्र-मित्र मिळून तरी काहीतरी करुच शकतो. म्हणून मग आम्ही पाच मित्रंनी ठरवलं की, झाडं लावू. त्यात विशेष काहीच नव्हतं. पण रोपं घेण्याचीही आमची ऐपत नव्हती. आमच्याकडे झाडं लावायला जागाही नव्हती. मग आम्ही जवळच्या वनखात्याच्या कार्यालयात गेलो. त्यांना सांगितलं जास्त नाही फक्त 5 रोपं द्या. त्यांनी आनंदानं दिली. पण लावणार कुठं? मग ठरवलं, आपल्या नेहमीच्या रस्त्यावर लावायची.
लावली. आता आम्ही रोज तिथं जातो. देखभाल करतो. आम्ही जाळ्यापण मागून आणल्या. रोपांना आता छोटी पानं फुटायला लागली आहेत.
आम्हाला एकदम आपण काहीतरी करु शकतो, असा कॉन्फिडन्सच आलाय. आता आम्ही ठरवलंय की, पुढच्या वर्षी कॉलेजात सगळ्यांना घेऊन असा काही उपक्रम करायचा, पण नुस्ती झाडं न लावता प्रत्येकानं एक झाड दत्तक घ्यायचं. ते दोन वर्षे तरी सांभाळायचंच. तुमच्यामुळे हे एवढं तरी करु शकलो. म्हणून सहज लिहून पाठवतोय.
- प्रतीक दांदळे