शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

मोबाइल/ सोशल मीडिया पाऊल घसरलं तर.

By admin | Updated: August 27, 2015 18:30 IST

घरात शिरलेल्या एका नव्या तंत्रज्ञानामुळे बिघडतोय नात्याचा पोत. या सा:या चर्चेत एक स्पष्ट दिसतं की, एकमेकांच्या आयुष्यात काय चाललंय याचा अंदाज पूर्वी एकाच घरात राहणा:या बहीण-भावांना यायचा

घरात शिरलेल्या एका नव्या तंत्रज्ञानामुळे बिघडतोय नात्याचा पोत.

या सा:या चर्चेत एक स्पष्ट दिसतं की, एकमेकांच्या आयुष्यात काय चाललंय याचा अंदाज पूर्वी एकाच घरात राहणा:या बहीण-भावांना यायचा. फार लपवालपवी नव्हती. आता तसं नाही. कारण सोशल मीडिया आणि मोबाइल.
ज्या बहिणीला आपण एखादा प्रश्न विचारला तर ती चिडते, थातुरमातुर उत्तरं देते. तीच बहीण फोनवर कुणाशी चॅट करते, तासन्तास कुणाशी बोलते हे भावांना कळत नाही.
त्यात अनेक भावांनी अशी भीती व्यक्त केली की, आम्हाला दिसतंय ना, की ऑनलाइन कसे गळ लावले जातात, काय काय व्हायरल होतं, चॅटचं कसं गॉसिपिंग होतं, कसली गलिच्छ चर्चा होते फोटोंवर!
म्हणून मग वाटतं की, आपल्या बहिणीनं या सा:यापासून दूर राहावं. सोशल मीडियावर वावरू नये असं नाही, पण तारतम्य ठेवावं. अनोळखी लोकांपासून सावध राहावं.
पण हे सारं बहिणींना सांगायला गेलं की त्यांचं भांडणच होतं. मग वाद होतो. बहिणींचं म्हणणं की, आम्हाला कळत नाही का?
ुमुद्दा छोटा असला तरी घरोघर हे भांडण आता पेटलंय. आणि त्यात आईवडील काहीच रोल घेऊ शकत नाहीत, हा मुद्दा आहे.
खेडेगावात तर अनेक मुलांनी लिहिलंय की, तासन्तास बसमधे किंवा बसस्टॉपवर मुलगी बोलताना दिसली तरी समाजात बदनामी होते. लगA ठरणं अवघड होतं.
भाऊ म्हणतात, स्पेसबिस प्रकरण कळतं. पण आपल्या बहिणीला वेळेत सावध करणं, भयाण गोष्टींपासून लांब ठेवणं हे आमचं कर्तव्यच आहे.
भयंकर इनसिक्युअर वाटतं या ऑनलाइन जगात, काय काय वाचायला मिळतं. मग जरा सावध राहा असं म्हणणं हे चूक कसं?
भावांचा प्रश्न वेगळा आणि मुलींचं स्वातंत्र्य वेगळं. एक नवाच अडकित्ता तयार होतोय!मोबाइल/ सोशल मीडिया
पाऊल घसरलं तर.
घरात शिरलेल्या एका नव्या तंत्रज्ञानामुळे बिघडतोय नात्याचा पोत.
 
 
या सा:या चर्चेत एक स्पष्ट दिसतं की, एकमेकांच्या आयुष्यात काय चाललंय याचा अंदाज पूर्वी एकाच घरात राहणा:या बहीण-भावांना यायचा. फार लपवालपवी नव्हती. आता तसं नाही. कारण सोशल मीडिया आणि मोबाइल.
ज्या बहिणीला आपण एखादा प्रश्न विचारला तर ती चिडते, थातुरमातुर उत्तरं देते. तीच बहीण फोनवर कुणाशी चॅट करते, तासन्तास कुणाशी बोलते हे भावांना कळत नाही.
त्यात अनेक भावांनी अशी भीती व्यक्त केली की, आम्हाला दिसतंय ना, की ऑनलाइन कसे गळ लावले जातात, काय काय व्हायरल होतं, चॅटचं कसं गॉसिपिंग होतं, कसली गलिच्छ चर्चा होते फोटोंवर!
म्हणून मग वाटतं की, आपल्या बहिणीनं या सा:यापासून दूर राहावं. सोशल मीडियावर वावरू नये असं नाही, पण तारतम्य ठेवावं. अनोळखी लोकांपासून सावध राहावं.
पण हे सारं बहिणींना सांगायला गेलं की त्यांचं भांडणच होतं. मग वाद होतो. बहिणींचं म्हणणं की, आम्हाला कळत नाही का?
ुमुद्दा छोटा असला तरी घरोघर हे भांडण आता पेटलंय. आणि त्यात आईवडील काहीच रोल घेऊ शकत नाहीत, हा मुद्दा आहे.
खेडेगावात तर अनेक मुलांनी लिहिलंय की, तासन्तास बसमधे किंवा बसस्टॉपवर मुलगी बोलताना दिसली तरी समाजात बदनामी होते. लगA ठरणं अवघड होतं.
भाऊ म्हणतात, स्पेसबिस प्रकरण कळतं. पण आपल्या बहिणीला वेळेत सावध करणं, भयाण गोष्टींपासून लांब ठेवणं हे आमचं कर्तव्यच आहे.
भयंकर इनसिक्युअर वाटतं या ऑनलाइन जगात, काय काय वाचायला मिळतं. मग जरा सावध राहा असं म्हणणं हे चूक कसं?
भावांचा प्रश्न वेगळा आणि मुलींचं स्वातंत्र्य वेगळं. एक नवाच अडकित्ता तयार होतोय!