शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

केळी मी खाईन सालं तुम्ही उचला!

By admin | Updated: December 11, 2015 14:10 IST

आपला कचरा दुस:यानं साफ करावं, हे वाटणंच अनैतिक आहे, असं सांगणारा एक दोस्त.

मी औरंगाबादच्या एमआयटी इंजिनिअरिंग कॉलेजमधे असिस्टण्ट प्रोफेसर आहे.
 शहरापासून तसा बराच बाहेर, लांब राहतो.
ज्या भागात माझं घर, त्या भागात कचरा नेण्याची काही व्यवस्था मी राहायला आलो तेव्हा नव्हती. मनपाची घंटागाडीही येत नसे. मग परिसरातले इतर लोकही जिथं जागा मोकळी असेल तिथं कचरा नेऊन टाकत. मीही प्लॅस्टिकच्या पिशवीत कचरा भरून त्याच कच:याच्या ढिगा:यात कचरा नेऊन टाकायचो. 
पण हे करताना मला स्वत:लाच फार लाज वाटायची. खूप त्रस व्हायचा, की आपण असा बाहेर कचरा कसा फेकतो? मग त्यावर उपायही मी शोधायला लागलो. कच:यापासून खत कसं बनवायचं याचा अभ्यास करू लागलो. ओला कचरा, सुका कचरा याची वर्गवारी कशी करतात याचा विचार सुरू झाला. इंटरनेटवर गेलो, तिथं सर्च केलं. त्यातून काही उपाय केले. मग प्लॅस्टिकच्या बादल्या आणल्या, त्याला छिद्रं पाडली. पण तो प्रयोग फसला. मग मडके आणले, त्यातही कचरा घातला, पण त्याला छिद्र न केल्यानं काही प्रॉब्लेम झाले. अळ्या होणं, वास येणं असे प्रश्न निर्माण झालेच.
तरी मी प्रयोग करत होतोच. मायक्रोबॅक्टेरिया कल्चर होण्यासाठी निम पावडर, हळद वापरून पाहिले.
दरम्यान, मी या विषयाच्या मागेच लागलो. एक सिव्हिक रिस्पॉन्स टीम नावाच्या एनजीओशी बोललो. काही सव्र्हे केले त्यांच्यासोबत आणि मनपाशीही बोललो.
या सा:यात माङया एक गोष्ट लक्षात आली की, आपण करत असलेल्या कच:याची जबाबदारी आपण स्वत: घेतल्याशिवाय काही पर्याय नाही. कितीही प्रयत्न केले तरी एकटी महानगरपालिका शहरातल्या सर्व कच:याची जबाबदारी नाही घेऊ शकत. एकटय़ा औरंगाबाद शहरात रोज 5क्क् टन कचरा तयार होतो. आणि मुळात तुमचा कचरा  रोज कुणीतरी साफ करणं, कुणीतरी तुमचं खरकटं कुठंतरी नेऊन टाकणं हेच रिअॅलिस्टिक तर नाहीचे पण अनैतिकही आहे असं मला वाटतं!
आपलं घर, आपला परिसर आणि शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. आपण केलेल्या कच:याची जबाबदारी आपण दुस:यावर कशी काय ढकलू शकतो? म्हणजे केळी आपण खायची आणि त्या केळीची सालं घराबाहेर टाकायची आणि त्या सालाची जबाबदारी मनपानं उचलावी, त्याची विल्हेवाट लावावी हे म्हणणंच किती चूक आहे?
असा ऑरगॅनिक कचराच आपल्या घरात जास्त तयार होतो. त्यात 5क् टक्के पाणीच असतं. म्हणजे हा एवढा जड कचरा आपण पेट्रोल जाळून, मनुष्यबळ वापरून लांब कुठंतरी नेऊन टाकतो. 
त्याची विल्ेवाट लावली जाते किंवा थोडय़ा ठिकाणी व्यवस्थापनाचा विचार केला जातो.
कच:याचं हे व्यवस्थापन आपण घरच्या घरी करू शकतो. 
जेवढा कचरा आपल्या लेव्हलला जिरवणं शक्य आहे, तेवढा आपण जिरवायला हवा. प्लास्टिक, बायोमेडिकल वेस्ट यांसारख्या गोष्टी अपवाद! ते घराबाहेर जाऊ शकेल, पण घरात जो कचरा विघटन होऊ शकेल तो आपण करणं, ही आपली जबाबादारी आहेच. कच:याच्या प्रश्नावर आपण आपल्या पातळीवरच उत्तर शोधणं ही आता गरज आहे, असं मला वाटतं!
आणि तसंच एक उत्तर मी शोधलं.
तीन माठ घेऊन त्यांना छिद्र पाडून मी स्वत: एक खत तयार करणारं मॉडेल तयार केलं. तेही असं की, जे छोटय़ा घरात वापरता येईल. मी स्वत: वनबीचके प्लॅटमधे राहतो, त्यामुळे अशा छोटय़ा घरात राहणा:यांसाठी हे मॉडेल असावं असा मी विचार करत होतो. त्यामुळे हे तीन माठांचं मॉडेल बाल्कनीत ठेवता येतं. त्याला दिवसाकाठी तासभर तरी ऊन मिळावं, हवा खेळती राहावी बाकी काय. मातीचे मडके असल्याने त्याला तुम्ही गेरूचा रंग देऊ शकता किंवा डिझाइन काढून डेकोरेटही करू शकता. ते इतकं देखणं दिसतं की, ते कच:याचं युनिट आहे, हे कुणाला कळणारही नाही!
- त्रिशूल कुलकर्णी
trishulkulkarni@gmail.com