शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

किती छळाल?

By admin | Updated: November 13, 2014 21:21 IST

पहिल्यापासूनच मी अभ्यासात अॅव्हरेजच होतो. आपलं करिअर अभ्यासात नाही हे मला खूप आधीच कळलं होतं.

समीर,(चिंचवड) -  
 
पहिल्यापासूनच मी अभ्यासात अॅव्हरेजच होतो. आपलं करिअर अभ्यासात नाही हे मला खूप आधीच कळलं होतं. दहावीला असताना, त्यावेळच्या आमच्या अभ्यासक्रमाची शेवटची बॅच होती. त्यामुळे सर्व पेपर अतिशय सोपे निघाले आणि गणिताला तर सर्वाना बोर्डानीच (प्रश्नपत्रिके- तल्या घोळामुळे) 3क् मार्क वाढून दिले. मला 8क् टक्केच्या वर मार्क पडले. 
घरच्यांना वाटलं पोरगं खूपच हुशार आहे. आता याला सायन्सलाच घालू. पण मलाच माहीत होत की मला 81.7 टक्के मार्क कसे पडलेत!  
मात्र घरच्यांपुढे बोलण्याची सोय नव्हती. घेतलं सायन्सला अॅडमिशन.   पहिल्याच दिवशी पुस्तकाची साईज, सर्व काही इंग्रजीमध्ये बघून माङो डोळेच फिरले. अकरावी-बारावी कसाबसा कॉपी करून पास झालो.  नंतर सीईटीला मार्क कमी पडले. मला खरं तर अॅग्रीकल्चर बिझनेसमध्ये खूप रस होता. पण लोक काय म्हणतील, घरचे ऐकणार नाहीत असं वाटून काहीच केलं नाही. एक वर्ष गॅप घेतला. जॉब केला. नंतर डिप्लोमाला प्रवेश घेतला. तीन वर्षात चांगला अभ्यास करून कॉपी न करता पूर्ण केला.
पण मनात अजूनही अॅग्रीकल्चरचं होतं. डिप्लोमा झाल्यावर सगळे घेतात म्हणून मीही इंजिनिअरिंग सेकंड इयरला प्रवेश घेतला. नापास झालो, ते होणारच होतं. पण मला आता प्रश्न पडलाय की किती दिवस हे असं चालवू? जे व्हायचं ते होवो, मी आता जे मनात आहे तेच करीन, इंजिनिअरिंग नको आता, मी शेतकरी होईन!
घरच्यांना गर्व वाटेल असा शेतकरी होऊन दाखवीन!
मन मारून जगणं नको आता!