शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

एन्जॉय!!!

By admin | Updated: December 18, 2014 18:37 IST

डिअर फ्रेण्डस. जरा आपली एक शाळकरी गंमत आठवा. भूगोलाचा पेपर. नकाशा भरा, असा एक पाच-दहा मार्काचा प्रश्न असायचा. तो प्रश्न, म्हणजे पेपर संपल्यावर हसून हसून फुटून मरण्याची खास सोय.

 

डिअर फ्रेण्डस. 
जरा आपली एक शाळकरी गंमत आठवा.
भूगोलाचा पेपर. नकाशा भरा, 
असा एक पाच-दहा मार्काचा प्रश्न असायचा.
तो प्रश्न, म्हणजे पेपर संपल्यावर हसून हसून फुटून मरण्याची खास सोय.
मुंबई श्रीलंकेत, नागपूर राजस्थानात, तर नाशिक कोकणात आणि दिल्ली कुठंतरी पंजाबात दाखवण्याची, म्हणजे मनाला येईल त्या जागी पेन्सिलनं काळा ठिपका दाखवून ही आपली दिल्ली असा भयंकर आत्मविश्‍वास दाखवण्याचा तो काळ !
नकाशे वाचणं, ते भरणं, त्याप्रमाणे दिशा ओळखणं हे सारं आपण शाळेत शिकणं अपेक्षित होतं; मात्र मुळातच भूगोल आपल्याकडे ज्या रटाळ पद्धतीनं शिकवला जातो, त्या पद्धतीत आपल्याला नकाशे भरणं, वाचणं, आपला देश, त्यातली शहरं, राज्यं नीट ओळखून समजून घेणं काही जमलंच नाही. पुन्हा एक लोकप्रिय समज असा की, लागतो कशाला भूगोल नंतर, रटला-ओकला परीक्षेत की झालं काम. मार्क मिळाले, विषय संपला. त्याच अज्ञानाचं रूपांतर अत्यंत मोठय़ा समस्येत होतं हे आपल्या लक्षातही येत नाही.
कारण तेच, आपला देश आपल्याला नेमका कुठं, कसा आहे, हेच माहिती नसतं. म्हणून तर आपल्या कॉलेजात, शहरात राहणार्‍या बारीक डोळ्यांच्या, वेगळ्या धाटणीच्या आपल्याच ईशान्य भारतीय माणसांना आपण ‘चिनी-नेपाळी’ म्हणतो, परके समजतो. त्यांना अपमानास्पद वागणूक देतो आणि त्याचं आपल्याला काही वाटत नाही. ना खेद, ना खंत.
त्याच्या मुळाशी आपलं अज्ञान असतं हेच आपण समजून घेत नाही. ते समजून घेता यावं म्हणून कधीतरी ‘जान से प्यारा’ असलेल्या हिंदोस्ताचा नकाशा तरी आपण एकदा नीट वाचावा. आपल्या देशात राज्यं किती, ती नेमकी कुठं आहेत, त्यांच्या राजधान्या कोणत्या, तिथं भाषा कुठली बोलली जाते, तिथली माणसं नेमकी दिसतात कशी.
हे एवढं जरी सामान्यज्ञान आपण कमावू शकलो ना, तरी आपल्याच देशात मैत्रीचे पूल बांधले जाण्याची आशा निर्माण होईल.
ते कसे.तेच तर वाचा, या अंकात.
- ऑक्सिजन टीम
oxygen@lokmat.com