शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

मरना Cancel

By admin | Updated: October 9, 2014 18:53 IST

तरुण जगण्याला अकाली पोखरणार्‍या वाळवीला अटकाव करायचा, निराशेच्या अंधार्‍या बोगद्यात शिरून भेदायची मरणाची काळीछाया म्हणून आजच्या अंकात एक विशेष चर्चा. आज आंतरराष्ट्रीय आत्महत्त्या प्रतिबंधक दिन.

रडू, भांडू, झगडू, लढू.
पण मरणार नाही,
स्वत:चा जीव घेत 
जगणं नाकारणार नाही.
करता येईल हे 
प्रॉमिस स्वत:ला?
 
 
१५ ते २९
या वयोगटात जगात 
सर्वाधिक आत्महत्त्या 
भारतात होतात.
 
जगात ४0 सेकंदाला  
एक माणूस आत्महत्त्या करतो. 
आत्महत्त्या करणार्‍या 
तीन व्यक्तींपैकी एक माणूस 
दुर्दैवानं भारतीय असतो.
 
म्हणजेच दर दोन मिनिटाला
भारतात एक व्यक्ती 
आत्महत्त्या करते.
 
 
भारतातही सर्वाधिक 
आत्महत्त्या 
महाराष्ट्रातच होतात.
२0१३ मध्ये राज्यात 
१६ हजार ६२२ लोकांनी 
स्वत:चाच जीव घेतला.
 
 
एक माणूस 
जेव्हा आत्महत्त्या करतो,
तेव्हा त्याच्यासारख्या 
२0 जणांनी स्वत:ला 
संपवण्याचे प्रयत्न 
केलेले असतात.
 
 
गेल्या दशकभरात 
भारतातील आत्महत्त्यांच्या 
प्रमाणात तब्बल 
२२ टक्क्यांनी 
वाढ झाली. 
 
 
- ऑक्सिजन टीम
oxygen@lokmat.com