शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
2
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
3
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
4
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
5
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
6
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
7
पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
8
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
9
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
10
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
11
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
12
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
13
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
14
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
15
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
16
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
17
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
18
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
19
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
20
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य

थांबलो नाही म्हणून जगलो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 07:00 IST

गाव सोडलं, संकटं आली, फसवणूक झाली; पण संघर्ष थांबवला नाही.

ठळक मुद्देनवीन जागा, नवीन शहर, नवीन माणसं आपल्याला भेटतात. त्यातून आपण शिकत जातो.

विठ्ठल देवकर

मी सोलापूर जिल्ह्यातल्या लऊळ या छोटय़ाशा गावचा. घरची परिस्थिती खूपच हालाखाची जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून वडिलांसोबत आठवडा बाजारात चुना  (पान  तंबाकू खायचा) विकायला जायचो. उन्हाळी आणि दिवाळी सुटय़ांमध्ये वडिलांना मदत करायला, चुनखडी गोळा करायला जायचो. अशा परिस्थितीत शिकलो, दहावी झालो. आम्ही दोघं भाऊ. मी धाकटा. आईला नेहमी वाटायचं माझ्या एकातरी पोरानं शिकलं पाहिजे. त्यात भावकीचा खूप त्नास. मग वडिलांनी ठरवलं पुढील शिक्षणासाठी बाहेर गावी टाकायचं. म्हणून अकरावी-बारावीसाठी अकलूजला शिकायला पाठवलं. पहिलं वर्ष खडतर गेलं; परंतु प्रसंगांना एकटय़ानं धीरानं तोंड देत गेलो. बळ मिळत गेलं. नंतर मागे वळून पाहिलं नाही. बारामतीमध्ये बीएस्सी, कम्प्युटर सायन्स केलं.एमएस्सी करायला पुण्यात आलो. त्याच काळात एका मित्नानं सांगितलं तुला कसबा पेठमध्ये रूम मिळवून देतो; पण एका महिन्याचं भाडं इस्टेट एजंटला द्यावं लागेल. नंतर कळलं तो त्याचा मोठा भाऊ होता, इस्टेट एजंट पण नव्हता. त्यांनी मला फसवलं. फार वाईट वाटलं. त्याच काळात फार वाईट दिवस अनुभवले. पण त्यातूनही शिकलो, तरलोच.आता मी एका नामांकित बहुराष्टीय कंपनीत उत्तम पदावर काम करतो आहे. अजून पुण्यात स्थिरावण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्याला भेटणारी सगळीच माणसं चांगली असतात असं नाही. नवीन जागा, नवीन शहर, नवीन माणसं आपल्याला भेटतात. त्यातून आपण शिकत जातो. संघर्ष करतो आणि त्याला मेहनतीची जोड देतो. प्रवास सुरूच ठेवतो.