शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

CONECT

By admin | Updated: September 11, 2014 17:28 IST

टेक्नॉलॉजीनं दिलेलं नवं प्रभावी अस्त्रं, ते इफेक्टिव्हली वापरणार की, वाया घालवणार?

Whats on your mind ? असं एरव्ही कुणी आपल्याला विचारलं असतं, तर काय उत्तर दिलं असतं आपण? मुळात दिलं असतं तरी का? आपल्या मनात नेमकं काय चाललंय, हे अनेकदा आपलं आपल्याला कळत नाही, इतरांना काय सांगणार? आणि सांगितलंच तरी, जाहीरपणे चारचौघांत 
भाषण केल्यासारखं बोललो असतो का? मला जाम भूक लागलीये ! फिलिंग, पार पकलोय !
फिलिंग प्राऊड ! फिलिंग लॉस्ट ! .असं ‘फिलिंग अमुकतमुक’ लोकांना सांगण्याची धमक 
होती का आपल्यात? पण आज आहे? कुणामुळे? कशामुळे?
 
आपल्या हातातला मोबाइल, आपण भसकन ‘मोबाइल डाटा’ ऑन करतो, व्हॉट्स अँपवर जातो.
ज्याला म्हणून जे म्हणून सांगायचं असतं, ते मनात ठरवतो. आणि ‘त्या’ माणसांचं ‘लास्ट सीन’ चेक करतो. ‘लास्ट सीन’ची वेळ नुकतीच सरलेली असली किंवा ‘ऑनलाइन’ असं स्टेटस दिसलं की, आपण मस्त सुखावतो. बेधडक मनातलं बोलून टाकतो. टाइमपास करतो, फॉरवर्ड करतो.
पण जे काय करतो  ते रिअल टाइम. हे असं क्षणाक्षणाचं, अगदी एकमेकांसोबतच असल्यासारखं 
‘रिअल टाइम’ शेअरिंग,  हे मनातलं बोलणं, हे ‘सांगून टाकणं’ पूर्वी कुठं होतं आपल्या आयुष्यात?
पण आज आहे?, कुणामुळे? कशामुळे?
 
आपण ट्विटरचं अकाउंट उघडतो, पंतप्रधान मोदींपासून अमिताभ बच्चन आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ओबामा ते फुटबॉलपटू मेस्सीपर्यंत वाट्टेल त्याला फॉलो करतो, एरव्ही जी माणसं आपल्या टप्प्यातच नव्हती, ती आता थेट आपल्या जवळ आली, ते जे म्हणतात ते आपण थेट वाचतो, ऐकतो,तिसर्‍या कुणी आपल्याला सांगायचं गरजच उरली नाही. मध्यस्थांची गरज संपली. हे कशामुळे झालं?
 
आपण ब्लॉग्ज लिहू शकतो, मनात येईल ते मांडू शकतो, रांगेत उभं न राहता, न ताटकळता ऑनलाइन बिलं भरू शकतो, तिकिटं काढू शकतो, शॉपिंग करू शकतो. आपल्या ‘कण्ट्रोल’मध्ये आल्या अनेक गोष्टी! कुणामुळे? कशामुळे?
 
त्याचं उत्तर एकच, इंटरनेट बेस्ड टेक्नॉलॉजी!  त्या टेक्नॉलॉजीने सामान्य जगण्याला नवा कनेक्ट दिला!
 
प्रश्न एवढाच, आपण त्या ‘कनेक्ट’चं करणार काय? ताकद म्हणून वापरणार? एकत्र येऊन काहीतरी खास घडवणार? की, फक्त टाइमपास करत एक मोठी संधी वाया घालवणार?