शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

खणाखणाची कचराकुंडी

By admin | Updated: January 7, 2016 21:51 IST

रोज शाळेत जाता-येताना ही मुलं कच:यानं तुडुंब भरून वाहणा:या कुंडय़ा पाहत होतेच. कधी कचरा गाडी यायची, कधी नाही. कुंडी भरली की लोक त्याभोवतीच

प्रेम रंजन सिंघ, शिवानी सिंघ, अंकुश पाल
इयत्ता नववी, दमण, दमण आणि दीव
 
रोज शाळेत जाता-येताना ही मुलं कच:यानं तुडुंब भरून वाहणा:या कुंडय़ा पाहत होतेच. कधी कचरा गाडी यायची, कधी नाही. कुंडी भरली की लोक त्याभोवतीच कचरा टाकून जायचे.
त्यातून या मुलांना एक आयडिया सुचली की, एकच एक कुंडी कशाला? कप्प्याकप्प्याचीच कुंडी करू आणि लोकांना सांगू की जैविक कचरा आणि इतर कचरा वेगळा टाका. म्हणजे महानगरपालिकेचा विगतवारीचा वेळ वाचेल आणि रिसायकलला मदत होईल. शिवाय एक असा कप्पाही या कुंडीला असेल ज्याद्वारे जैविक कच:याचं खत होण्याची प्रक्रियाही एकीकडे सुरू होईन. शिवानीला कल्पना सुचली आणि हे तिघे मित्र कामाला लागले. 
ते सांगतात, ‘प्रत्येक शहरात अशा कुंडय़ा असल्या तर स्वच्छ शहरं लवकर दिसू लागतील आणि नागरिकांच्या हातालाही वळण लागेल.’