शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
8
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
9
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
10
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
11
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
12
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
13
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
14
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
15
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
16
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
17
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
18
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
19
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
20
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

जागरण? - घातकच !

By admin | Updated: July 14, 2016 23:00 IST

रोज रात्री तीन-साडेतीन वाजेर्पयत जागरण करणं आणि त्याचा आपल्यावर काहीच परिणाम होत नाही असा समज करून घेणं ही स्वत:ची फसवणूक आहे.

- डॉ. हरीश शेट्टी 

रोज रात्री तीन-साडेतीन वाजेर्पयत जागरण करणं आणि त्याचा आपल्यावर काहीच परिणाम होत नाही असा समज करून घेणं ही स्वत:ची फसवणूक आहे. परीक्षेच्या काळात जागरण करणं ही वेगळी गोष्ट; पण सातत्याने केलेल्या जागरणामुळे शारीरिक आणि मानसिक आजार वयाच्या आधीच जडताना दिसतात. चारपैकी एक तरुण सध्या जागरण करत असल्याचे आणि त्यामुळे अनेक व्याधींनी त्रस्त असल्याचं दिसतं. 
प्रत्येक व्यक्तीने किमान सलग सात तास झोप घेणो आवश्यक आहे.  झोपेचे प्रकार आहेत. त्याप्रमाणो डीप स्लीप- कॉन्शस स्लीप असं चक्र सुरू असतं. ही सायकल सलग पूर्ण झाल्यावरच सकाळी उठल्यावर फ्रेश वाटतं. अनेकजण तक्रार करतात- सकाळी उठल्यावरही फ्रेश वाटत नाही, कंटाळा येतो. कारण शरीराला आणि मेंदूला आराम मिळतच नाही. यातील काहीजण मद्य, सिगारेट आणि पुढची पायरी म्हणजे ड्रग्जच्या आहारी गेलेली आहेत. त्याचाही गंभीर परिणाम शरीरावर होतो. 
सातत्याने कमी झोप घेणा:या व्यक्तींच्या आयुष्यात पुढे जाऊन सेक्युशल लाइफमध्ये प्रॉब्लेम येतात. याविषयीच्या समस्या घेऊन येण्याचे जोडप्यांचे प्रमाण वाढले आहे. म्हणजे जागरण हा दिसतो तितका साधा सरळ विषय नाही.