शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

जागरण? - घातकच !

By admin | Updated: July 14, 2016 23:00 IST

रोज रात्री तीन-साडेतीन वाजेर्पयत जागरण करणं आणि त्याचा आपल्यावर काहीच परिणाम होत नाही असा समज करून घेणं ही स्वत:ची फसवणूक आहे.

- डॉ. हरीश शेट्टी 

रोज रात्री तीन-साडेतीन वाजेर्पयत जागरण करणं आणि त्याचा आपल्यावर काहीच परिणाम होत नाही असा समज करून घेणं ही स्वत:ची फसवणूक आहे. परीक्षेच्या काळात जागरण करणं ही वेगळी गोष्ट; पण सातत्याने केलेल्या जागरणामुळे शारीरिक आणि मानसिक आजार वयाच्या आधीच जडताना दिसतात. चारपैकी एक तरुण सध्या जागरण करत असल्याचे आणि त्यामुळे अनेक व्याधींनी त्रस्त असल्याचं दिसतं. 
प्रत्येक व्यक्तीने किमान सलग सात तास झोप घेणो आवश्यक आहे.  झोपेचे प्रकार आहेत. त्याप्रमाणो डीप स्लीप- कॉन्शस स्लीप असं चक्र सुरू असतं. ही सायकल सलग पूर्ण झाल्यावरच सकाळी उठल्यावर फ्रेश वाटतं. अनेकजण तक्रार करतात- सकाळी उठल्यावरही फ्रेश वाटत नाही, कंटाळा येतो. कारण शरीराला आणि मेंदूला आराम मिळतच नाही. यातील काहीजण मद्य, सिगारेट आणि पुढची पायरी म्हणजे ड्रग्जच्या आहारी गेलेली आहेत. त्याचाही गंभीर परिणाम शरीरावर होतो. 
सातत्याने कमी झोप घेणा:या व्यक्तींच्या आयुष्यात पुढे जाऊन सेक्युशल लाइफमध्ये प्रॉब्लेम येतात. याविषयीच्या समस्या घेऊन येण्याचे जोडप्यांचे प्रमाण वाढले आहे. म्हणजे जागरण हा दिसतो तितका साधा सरळ विषय नाही.