शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

जागरण? - घातकच !

By admin | Updated: July 14, 2016 23:00 IST

रोज रात्री तीन-साडेतीन वाजेर्पयत जागरण करणं आणि त्याचा आपल्यावर काहीच परिणाम होत नाही असा समज करून घेणं ही स्वत:ची फसवणूक आहे.

- डॉ. हरीश शेट्टी 

रोज रात्री तीन-साडेतीन वाजेर्पयत जागरण करणं आणि त्याचा आपल्यावर काहीच परिणाम होत नाही असा समज करून घेणं ही स्वत:ची फसवणूक आहे. परीक्षेच्या काळात जागरण करणं ही वेगळी गोष्ट; पण सातत्याने केलेल्या जागरणामुळे शारीरिक आणि मानसिक आजार वयाच्या आधीच जडताना दिसतात. चारपैकी एक तरुण सध्या जागरण करत असल्याचे आणि त्यामुळे अनेक व्याधींनी त्रस्त असल्याचं दिसतं. 
प्रत्येक व्यक्तीने किमान सलग सात तास झोप घेणो आवश्यक आहे.  झोपेचे प्रकार आहेत. त्याप्रमाणो डीप स्लीप- कॉन्शस स्लीप असं चक्र सुरू असतं. ही सायकल सलग पूर्ण झाल्यावरच सकाळी उठल्यावर फ्रेश वाटतं. अनेकजण तक्रार करतात- सकाळी उठल्यावरही फ्रेश वाटत नाही, कंटाळा येतो. कारण शरीराला आणि मेंदूला आराम मिळतच नाही. यातील काहीजण मद्य, सिगारेट आणि पुढची पायरी म्हणजे ड्रग्जच्या आहारी गेलेली आहेत. त्याचाही गंभीर परिणाम शरीरावर होतो. 
सातत्याने कमी झोप घेणा:या व्यक्तींच्या आयुष्यात पुढे जाऊन सेक्युशल लाइफमध्ये प्रॉब्लेम येतात. याविषयीच्या समस्या घेऊन येण्याचे जोडप्यांचे प्रमाण वाढले आहे. म्हणजे जागरण हा दिसतो तितका साधा सरळ विषय नाही.