शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

खरंच आपण सोशल आहोत?

By admin | Updated: September 11, 2014 17:21 IST

हाय फ्रेण्डस. जरा शांत शांत वाटतंय ना, दहा दिवस चाललेला कल्लोळ संपला

हाय फ्रेण्डस. जरा शांत शांत वाटतंय ना, दहा दिवस चाललेला कल्लोळ संपला, डीजे थंडावले.
आता पंधरा दिवस कानांना विश्रांती, मग आहेच पुन्हा दांडियाचा जल्लोष!
ह्या जल्लोषाच्या धामधुमीत एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेलच, आपण सगळ्यांनीच आपल्या घरच्या डेकोरेशनपासून ते मोदकांपर्यंत आणि  गणपतीसह स्वत:च्या फोटोपासून ते मिरवणूकीत नाचण्यापर्यंत सगळे फोटो काढकाढून आपल्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअँपवर टाकले, फेसबूकवर पोस्ट केले.
लाईक-कमेण्टांचा नुस्ता पाऊस पडला. स्वत:चं कौतूक करुन घेण्यासाठी अनेकजणांनी सोशल मीडीयाचा पुरेपूर वापर करुन घेतला.
पण हे करताना तुमच्या एक गोष्ट कदाचित लक्षातही आली नसेल की, सोशल मीडीया ही सोशल शेअरिंगची गोष्ट आहे, पर्सनल शेअरिंगची नाही! म्हणजे काय तर, आपल्याला जाहीरपणे जे लिहावं, बोलावंसं वाटतं त्याच्यासाठी असतो हा सोशल मीडीया. मला सर्दी झालीये आणि मी पावसात भजी खातोय हे सारं सांगत बसायला नाही. कुणी म्हणेल का नाही?
आम्हाला वाटलं ते आम्ही करू, आमचा हक्कच आहे.
आता ही अशी हक्कांची भाषा असेल तर पुढे काय बोलणार?
पण ज्यांना वाटतं की, ही माध्यमं ‘सोशल’ आहेत, ‘मी-मला ’ अशी स्वत:चीच आरती गाणारी चर्चा न करता काहीतरी सामाजिक उपक्रम इथे प्लॅन करता येऊ शकतो, समविचारी माणसं एकत्र येऊ शकतात, सामाजिक प्रश्नांवर चर्चा होऊ शकते. आपल्या मतापेक्षा वेगळी मतं, वेगळ्या बाजू, वेगळ्या पद्धतीची मांडणी समजू शकते. पण हे सारं केव्हा होऊ शकतं?
जेव्हा आपण सोशल मीडीयाचा वापर योग्य पद्धतीने करायला शिकू तेव्हा.
पण तो कसा करायचा?
मुळात सोशल मीडीया वापराचाच विचार कसा करायचा. हेच  सांगणारी एक विशेष चर्चा या अंकात.
आपण जर एकाचवेळी अनेक माणसांशी शेअर करु शकतो, कनेक्ट होऊ शकतो.
तर ते जास्त अर्थपूर्ण, अधिक आनंददायी कसं होईल. ह्याच विषयावरचा संवाद आजच्या अंकात.
वाचून नक्की कळवा.
काय वाटलं तुम्हाला?
पटलं की? आहेत काही वादाचे मुद्दे.?