शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

खरंच आपण सोशल आहोत?

By admin | Updated: September 11, 2014 17:21 IST

हाय फ्रेण्डस. जरा शांत शांत वाटतंय ना, दहा दिवस चाललेला कल्लोळ संपला

हाय फ्रेण्डस. जरा शांत शांत वाटतंय ना, दहा दिवस चाललेला कल्लोळ संपला, डीजे थंडावले.
आता पंधरा दिवस कानांना विश्रांती, मग आहेच पुन्हा दांडियाचा जल्लोष!
ह्या जल्लोषाच्या धामधुमीत एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेलच, आपण सगळ्यांनीच आपल्या घरच्या डेकोरेशनपासून ते मोदकांपर्यंत आणि  गणपतीसह स्वत:च्या फोटोपासून ते मिरवणूकीत नाचण्यापर्यंत सगळे फोटो काढकाढून आपल्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअँपवर टाकले, फेसबूकवर पोस्ट केले.
लाईक-कमेण्टांचा नुस्ता पाऊस पडला. स्वत:चं कौतूक करुन घेण्यासाठी अनेकजणांनी सोशल मीडीयाचा पुरेपूर वापर करुन घेतला.
पण हे करताना तुमच्या एक गोष्ट कदाचित लक्षातही आली नसेल की, सोशल मीडीया ही सोशल शेअरिंगची गोष्ट आहे, पर्सनल शेअरिंगची नाही! म्हणजे काय तर, आपल्याला जाहीरपणे जे लिहावं, बोलावंसं वाटतं त्याच्यासाठी असतो हा सोशल मीडीया. मला सर्दी झालीये आणि मी पावसात भजी खातोय हे सारं सांगत बसायला नाही. कुणी म्हणेल का नाही?
आम्हाला वाटलं ते आम्ही करू, आमचा हक्कच आहे.
आता ही अशी हक्कांची भाषा असेल तर पुढे काय बोलणार?
पण ज्यांना वाटतं की, ही माध्यमं ‘सोशल’ आहेत, ‘मी-मला ’ अशी स्वत:चीच आरती गाणारी चर्चा न करता काहीतरी सामाजिक उपक्रम इथे प्लॅन करता येऊ शकतो, समविचारी माणसं एकत्र येऊ शकतात, सामाजिक प्रश्नांवर चर्चा होऊ शकते. आपल्या मतापेक्षा वेगळी मतं, वेगळ्या बाजू, वेगळ्या पद्धतीची मांडणी समजू शकते. पण हे सारं केव्हा होऊ शकतं?
जेव्हा आपण सोशल मीडीयाचा वापर योग्य पद्धतीने करायला शिकू तेव्हा.
पण तो कसा करायचा?
मुळात सोशल मीडीया वापराचाच विचार कसा करायचा. हेच  सांगणारी एक विशेष चर्चा या अंकात.
आपण जर एकाचवेळी अनेक माणसांशी शेअर करु शकतो, कनेक्ट होऊ शकतो.
तर ते जास्त अर्थपूर्ण, अधिक आनंददायी कसं होईल. ह्याच विषयावरचा संवाद आजच्या अंकात.
वाचून नक्की कळवा.
काय वाटलं तुम्हाला?
पटलं की? आहेत काही वादाचे मुद्दे.?