शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

3Cची कमाल

By admin | Updated: June 11, 2015 15:04 IST

आपल्याला आपल्या जगण्याचा राग येतो, कधी आपल्या नियतीचा, नशिबाचा कधी घरच्यांचा राग येतो.

आपल्याला आपल्या जगण्याचा राग येतो,
कधी आपल्या नियतीचा, नशिबाचा
कधी घरच्यांचा राग येतो.
वाटतं, आपल्याच नशिबात काही यश नाही,
काही घडत नाही. आपल्यालाच काही मिळत नाही.
पण आपलं नशिब बदलायची एक किल्ली आपल्याच हातात असते हे आपल्याला कुठं माहिती आहे?
आपण तीन किल्ली वापरतच नाही
म्हणून आपलं आयुष्य बदलत नाही!
थ्री स्टेप की म्हणू आपण त्याला
आणि प्रयत्न करू तिच्या जोरावर आपलं आयुष्य घडवायचा!
त्या किल्लीचं नाव आहे,
 
3 उ
हे तीन सी वापरून  आपलं आयुष्य आपण सहज बदलवू शकतो.
पण त्यासाठी हवी धमक.
कारण हे तीन सी म्हणजे अंगारे आहेत, आणि जळते निखारे हातात घेतल्याशिवाय कसं आपल्या गुणांचं सोनं उजळायचं?
 
1) CHOICES
कुणीतरी आपल्या वतीनं निर्णय घेईल, कुणीतरी आपलं जग बदलेल हा भाबडेपणा सोडून द्या. आहे त्या परिस्थितीत आपल्यासाठी चांगलं काय याची निवड करा, चॉईस तुमचा, जबाबदारी तुमची.
 
2)CHANCES
 
नुस्ती निवड करुन उपयोग नाही तर त्या निवडीनं आलेल्या संधी मिळवणं किंवा संधी निर्माण करणं, धोका पत्करणं हे दुसरं सूत्र. आपल्यालाच पुढे होऊन स्वत:हून काही संधींचं सोनं करावं लागेल हे कधीच विसरता काम नये.
 
3) CHANGES
जो निर्णय घ्याल त्यावर ठाम राहिलात आणि सर्वप्रकारच्या बदलांना तयार राहिलात, ते बदल केले, आलेले बदल ङोलले, पचवले आणि सहन केले तर तुमच्या निवडीचे काही वेगळे आणि मनासारखे परिणाम तुम्हाला नक्की दिसतील.
एक लक्षात ठेवायला हवं की,
You must make a choice
to take a chance
or
Your life will never change.