शहरं
Join us  
Trending Stories
1
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
2
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
3
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
4
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
5
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
6
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
7
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
8
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
9
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
10
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
11
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
12
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
13
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
14
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
15
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
16
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
17
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
18
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
19
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
20
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर

दर तासाला 16 माणसांचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 18:00 IST

येत्या 18 तारखेला ‘द वर्ल्ड डे ऑफ रीमेंबरन्स फॉर ट्राफिक व्हिक्टिम्स.’ त्याची थिम आहे, ‘रोड्स हॅव स्टोरीज !’

ठळक मुद्देगाडी ठोकल्याच्या, बुंगाट गाडी चालवण्याच्या पागलपणाच्या आणि अपघाताच्या या कथा कशा टाळता येतील?

मनीषा म्हात्रे

रोज सकाळी वर्तमानपत्रं उघडलं की रस्ते अपघाताची बातमी कळते. तरुण कुणीतरी त्यात जीव गमावून बसलेलं असतं. कुणीतरी त्यात आपला मित्र असतो, कुणी सगासोयरा. जीव कळवळतो. आयुष्यभरासाठी माणसांना गमावून बसण्याची आफत ओढावते. आणि हळहळ करण्यापलीकडे हातात काहीही उरत नाही. जगभरात हे चित्र आहेच; पण भारतात ते अधिक विदारक आहे.येत्या 18 तारखेला जगभर या रस्ते अपघात जनजागृतीसाठी एक दिवस साजरा केला जाणार आहे. गेली 10 वर्षे जगभरातले अनेक देश संयुक्त राष्ट्रसंघाच्या उपक्रमांतर्गत यादिवसानिमित्त जनजागृती करतात. ‘द वर्ल्ड डे ऑफ रीमेंबरन्स फॉर ट्राफिक व्हिक्टिम्स.’ असं या दिवसांचं नाव. आणि त्याची थिम आहे, ‘रोड्स हॅव स्टोरीज !’अशा अनेक रस्ताकथा आपल्या सगळ्यांकडे असतात, गाडी ठोकल्याच्या, बुंगाट गाडी चालवण्याच्या पागलपणाच्या आणि अपघाताच्या.त्या टाळता येतील का?टाळायला हव्यात कारण या देशातली रस्ते अपघातांची आकडेवारी डोळ्यात अंजन घालणारी आहे.

महाराष्ट्रात चित्र काय?

वाहनचालकांच्या निष्काळजीमुळे राज्यात 2017 मध्ये 35, 853 अपघात झाले.

 12,264 जणांना त्यात जीव गमवावा लागला.  20,465 जण गंभीर जखमी झाले.

 जानेवारी ते मार्च  2018 या केवळ तीन महिन्यांत 9264 अपघात झाले.3361 जणांचे मृत्यू झाले. यातील ग्रामीण भागातील अपघातांचे प्रमाण शहरी भागातील अपघातांच्या जवळपास तिप्पट असल्याचे आकडेवारीवरून दिसते. घडलेले सर्व अपघात वाहनचालकांची निष्काळजी, धोकादायक ओव्हरटेक व अविचार, हयगयीने वाहन चालवल्यामुळे झाले आहेत. केंद्र सरकारने निश्चित केलेल्या निकषांनुसार राज्यात 1 हजार 324 अपघातग्रस्त ठिकाणं असल्याची लेखी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानमंडळात दिली होती. 

2017 साली भारतात 4,64, 910रस्ते अपघात झाले.

1,47, 913लोकांनी त्यात आपलेजीव गमावले.

405 माणसंदर दिवशी देशात सरासरीरस्ते अपघातात बळी पडतात.

1,290 माणसं रोज अपघातात जखमी होतात. 

16माणसं दर तासालारस्ते अपघात मरतात.