शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

T20 - शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात झिम्बाम्बेचा भारतावर 2 धावांनी विजय

By admin | Updated: June 18, 2016 20:17 IST

पहिल्या टी-20 सामन्यात झिम्बाम्बेने शेवटच्या चेंडूवर बाजी मारत भारतीय संघाचा 2 धावांनी पराभव केला आहे

ऑनलाइन लोकमत - 
हरारे, दि. 18 - वन-डे सामन्यांच्या मालिकेत क्लिन स्विप केलेल्या भारतीय क्रिकेट संघाला टी-20 सामन्यांच्या मालिकेत मात्र पहिल्याच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.  शनिवारी झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात झिम्बाम्बेने 2 धावांनी भारताचा पराभव केला आहे.
 
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय संघ जिंकेल अशी आशा असताना झिम्बाम्बेने बाजी मारली. भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. झिम्बाम्बेने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी 171 धावाचं आव्हान ठेवलं होतं. एल्टन चिगुंबुराची अर्धशतकी खेळी करत 54 धावा केल्या. 
 
भारतीय संघाला सुरुवातीलाच लोकेश राहुलची विकेट केल्याने धक्का बसला. एकही धाव न करता लोकेश राहूल तंबूत परतला. त्यानंतर संघाने संयमी खेळी केली. मनिष पांडेने 35 चेंडूत 48 धावा करत भारताला विजयाच्या जवळ नेलं. दोन धावांनी त्याचं अर्धशतक हुकलं. शेवटच्या ओव्हर्समध्ये भारतीय संघाची खेळी उत्तम चालली असताना अक्षर पटेलची विकेट पडली. शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावांची गरज होती. शेवटच्या चेंडूवर 4 धावांची गरज असताना बेस्ट फिनिशर धोनी स्ट्राईकवर होता. मात्र चेंडू सीमारेषेपार न गेल्याने भारताचा पराभव झाला आहे.