शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
2
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
3
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
6
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
7
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
8
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
9
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
10
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
11
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
12
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
13
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
14
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
15
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
16
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
17
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
18
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
19
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
20
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?

टी २० विश्वचषकातून युवराज आऊट, मनिष पांडे इन

By admin | Updated: March 30, 2016 16:12 IST

अष्टपैलू सिक्सर किंग युवराज दुखापतीमुळे टी २० विष्वचषकातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी कर्नाटकचा फलंदाज मनिष पांडेची संघात निवड करण्यात आली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - वेस्टइंडिज विरुद्ध होणाऱ्या उपांत्य सामन्यापुर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. अष्टपैलू सिक्सर किंग युवराज दुखापतीमुळे टी २० विष्वचषकातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी कर्नाटकचा फलंदाज मनिष पांडेची संघात निवड करण्यात आली आहे. शेवटच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्द खेळताना त्याला झखम झाली होती. 
युवराजच्या जागी  अजिंक्य रहाणे किंवा पांडेला संधी मिळण्याची शक्यता आहे. ट्वेंटी-२0 विश्वकप क्रिकेट स्पर्धेत मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुध्द रविवारी झालेल्या सामन्यात युवराज सिंग धाव घेताना जखमी झाला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत पोहचल्यानंतर लगेचच एमआरआय स्कॅनिंग करुन घेतले आहे. त्याची दुखापत जास्त असल्यामुळे बीसीसीआयने युवराजच्या जागी मनिष पांड्येची निवड केली आहे. 
मात्र, संपूर्ण स्पर्धेत राखीव बेंचवर बसलेल्या रहाणेचे पारडे जड आहे.
दरम्यान, एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार कप्तान महेंद्रसिंह धोनी युवराजच्या जागी पवन नेगीचा समावेश करण्याला पसंती दिली आहे. मात्र रवी शास्त्री अजिंक्य रहाणेला खेळवू इच्छित आहेत. युवराज सिंगला दुखापत झाल्यानंतर  भारतीय संघ व्यवस्थापनाने मनीष पांडेला बोलावल्यामुळे त्यालाच खेळवलं जाईल अशी माहिती मिळीली होती. विराट कोहलीनेदेखील मनीष पांडेलाच पसंती दिल्याचं कळत आहे. 
सुरु असलेल्या या वादामुळे नेमकं कोणाला खेळवलं जाईल ? याबाबत अजूनही अनिश्चितता असल्याचं दिसून येतं आहे. गुरुवारी 31 मार्चला वानखेडे मैदानावर भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान सेमी फायनल सामना होणार आहे.